Trending:


Pune: बेदरकार टँकर चालकांच्या वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त; रस्त्यावर चालणेही झाले अवघड

धायरी: सिंहगड रस्ता परिसरातील नर्‍हे रस्त्यावर नवले औद्योगिक वसाहतीत रात्रं-दिवस पाण्याच्या टँकरची वाहतूक सुरू आहे. या ठिकाणी रस्ते अरुंद असून, घरांचे दरवाजेही रस्त्यांलगत आहेत. भरधाव वेगाने जाणार्‍या टँकरमुळे अपघातांचा धोका नाकरता येत नाही. नागरिक बेदरकार टँकरचालकांच्या वाहतुकीमुळे त्रस्त झाले असून, त्यांना रस्त्यांवरून पायी चालणेदेखील अवघड झाले आ...


Maharashtra Board 10th 12th Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावी-बारावीचा निकालाबाबत महत्वाचे अपडेट, या तारखेपर्यंत येणार निकाल

Maharashtra Board 10th 12th Result 2025: गेल्या काही वर्षांचा निकालाचा कल पहिल्यावर महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतात. दहावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातात. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला होता.


Kailash Mansarovar Yatra : कैलास मानसरोवर यात्रा लवकरच पुन्हा सुरू होणार

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन कैलास मानसरोवर यात्रा लवकरच जनतेसाठी पुन्हा सुरू होऊ शकते, अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) गुरुवारी केली, जी भारत-चीन संबंधांमध्ये मोठी प्रगती होत असल्‍याचे दर्शवते. (Kailash Mansarovar Yatra) भारत-चीन संबंध सुधारल्याचे संकेत कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २०२० पासून स्थगित असलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू...


Waqf Amendment Act: वक्फ कायद्यासाठी पंतप्रधान मोदींचे दाऊदी बोहरा समुदायाकडून आभार

PM Narendra Modi: वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ संसदेने मंजूर केला असून, राष्ट्रपतींच्या संमतीनंतर तो लागू झाला आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्यातील काही तरतूदींवर अंतरिम स्थगिती दिली आहे.


सरपंच पद आरक्षणामुळे हालचालींना वेग

सातारा : सातारा जिल्ह्यातील 1 हजार 500 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत निघाली आहे. तालुकानिहाय सरपंदपदाच्या आरक्षणाचे आकडे समोर आल्याने प्रत्येक गावात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मनासारखेच आरक्षण पडावे, यासाठी इच्छुकांनी देव पाण्यात घातले आहेत. आकडेवारी समोर आली तरी आपल्या गावात कोणते आरक्षण पडणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. सर...


Raj Thackeray On Hindi Language : शाळांमध्ये हिंदीची सक्ती, राज ठाकरे संतापले, केंद्र सरकारला दिला मोठा इशारा

Raj Thackeray Big Warning To Central Government : "आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे", अशी रोखठोक भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.


WhatsApp स्टेटसचे नवे अपडेट समोर, जाणून घ्या

तुम्ही WhatsApp युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला WhatsApp च्या एका नव्या अपडेटची माहिती सांगणार आहोत. तुम्ही WhatsApp वापरत असाल तर तुम्हाला हे फीचर खूप आवडणार आहे. लवकरच तुम्ही WhatsApp वर 90 सेकंदांपर्यंतचे स्टेटस शेअर करू शकाल. हे नवे फिचर कसे काम करेल आणि त्यातून कोणते फायदे मिळतील, याची संपूर्ण माहिती पुढे वाचा.


काँग्रेस अधिवेशनाची फलश्रुती

सुरेश पवार ऐतिहासिक अहमदाबाद शहरात साबरमतीच्या काठी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. तब्बल चौसष्ठ वर्षांनी गुजरातमध्ये काँग्रेस अधिवेशन झाले. गुजरात राज्य पक्षाच्या हातून गेल्याला आता तीन दशके झाली. सर्व देशभरातच काँग्रेसची स्थिती कमी-जास्त प्रमाणात खिळखिळी आहे आणि गुजरात त्याला अपवाद नाही. तथापि, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, दादाभाई न...


Aarthi Subramanian: महिला ‘सीओओ’

Aarthi Subramanian: ‘टीसीएस’च्या पहिल्या महिला ‘सीओओ’ म्हणून आरती सुब्रह्मण्यम यांचे नाव इतिहासात नोंदवले जाईल. देशातील पुरुषप्रधान आयटी क्षेत्रात वरिष्ठ पद भूषविणाऱ्या मोजक्या महिलांच्या पंक्तीत त्या जाऊन बसल्या आहेत.


ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 17 April 2025

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 17 April 2025उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पहिल्यांदाच कर्जत जामखेड मतदारसंघात दौरा, आमदार रोहित पवारांच्या नावे अजितदादांच्या स्वागताचे बॅनरजिवंतपणी खंजीर खुपसला तर निधनानंतरही पाठीत वार, नाशकातल्या निर्धार मेळाव्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांच्या आवाजातून महायुतीवर हल्लाबोल, फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमामी मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपचं सौगात ए मोदी अभियान, ठाकरेंची टीका, तर शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून अमित शाह आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोलनाशिकच्या निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या दिलजमाईचं दर्शन, अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडतानाची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैदउच्च न्यायालयाचा कॉमेडियन कुणाल कामराला अटकेपासून दिलासा.. चौकशीसाठी कामराच्या अटकेची गरज नाही..उच्च न्यायालयाची मुंबई पोलिसांना चपराक, मात्र आम्ही कामराला प्रसाद देणारच, सेनेच्य़ा नरेश म्हस्केंची भूमिका. यंदापासून राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू, CBSE पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रमाची चार टप्प्यात होणार अंमलबजावणी, यंदा फक्त पहिलीसाठी नवं शैक्षणिक धोरण


National Herald Case: राजकीय संघर्ष न्यायचावडीवर

National Herald Case Chargesheet : ‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.


घरपट्टी नोटिसांवर हरकतीसाठी मुदतवाढ द्या

सांगली : घरपट्टी नोटिसांवर हरकत घेण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी वाढीव घरपट्टीविरोधी आंंदोलन कृती समितीतर्फे करण्यात आली. घरपट्टी आकारणीतील त्रुटींबाबत तक्रारही केली. दरम्यान, त्यावर सकारात्मक निर्णय होईल, अशी ग्वाही आयुक्त सत्यम गांधी यांनी दिली. महापालिकेत गुरुवारी नागरिक संवाद व तक्रार निवारण बैठक झाली. यावेळी वाढीव घरपट्टीविरोध...


जपुनी ठेवूया आपुला ठेवा!

शफीक देसाई युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय स्मारके व स्थळे परिषदेतर्फे 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा दिवस म्हणून साजरा केला जातो. याचा मुख्य उद्देश माणसाच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारसाबाबत जागरूकता निर्माण करणे, त्यांच्या हानी व असुरक्षिततेचा विचार करणे आणि त्यांच्या जतन, संरक्षण व संवर्धनासाठी प्रयास करणे हा आहे. आपल्या देशाच्या काही सांस्कृतिक, ऐत...


Bhiwandi Crime News : सतत आई-वडिलांवरून शिवीगाळ, मित्रानेच केली मित्राची हत्या; भिवंडीमधील घटना, आरोपीस मध्यप्रदेशातून बेड्या

Bhiwandi Crime News : सहकारी मित्र दारूच्या नशेत सतत आई-वडिलांवरून शिवीगाळ करत असल्याच्या रागातून मित्रानेच मित्राची दगडाने ठेचून हत्या (Crime News) केल्याची घटना शहरातील दत्तु नगर भादवड येथे घडली होती. या प्रकरणी शांतीनगर पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा समांतर तपास भिवंडी (Bhiwandi Crime) गुन्हे शाखेच्या वतीने करण्यात येत होता. भिवंडी गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीच्या...


समस्यांची यादी..!

कलंदर परभणी हा राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. परभणी जिल्ह्याच्या समस्या तुम्हाला समजून घ्यायच्या असतील, तर सर्वात प्रथम संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल, हे काय नवीनच! अहो साधे सोपे आहे. महाराष्ट्र राज्यातील एक एक जिल्हा घ्यायचा, त्याच्या प्रमुख समस्या घ्यायच्या आणि अशा सर्व जिल्ह्यांच्या सर्व समस्यांची यादी झाली की, ...


Deenanath Mangeshkar Hospital Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तात्पुरता दिलासा?

Temporary relief Deenanath Mangeshkar hospital पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल बुधवारी पुणे पोलिसांना प्राप्त झाला. ससून रुग्णालयाच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय किंवा उपचार करणारे डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरोधात ‘कारवाईयोग्य मुद्दे’ स्पष्ट करणारी टिपण्णी करण्यात आलेली नाही, असे सांगत पोलिस प्रशासनाने पुन्हा समितीकडून अभिप्राय मा...


Nagpur News Live Updates : नागपूर आणि विदर्भातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

Nagpur Breaking News Live Today, 18 April 2025 : नागपूर आणि विदर्भाशी संबंधित विविध घडामोडींची माहिती...


PM Kisan Yojana | पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता कधी मिळणार? कशी करावी ई-केवायसी

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा १९ वा हप्ता शेतकऱ्यांना मिळाला आहे. आता या योजनेचा २० वा हप्ता जूनमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, केंद्र सरकार देशातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दरवर्षी तीन हप्त्यांत ६ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा करते. पीएम किसान सन्मान निधी (PM...


Dam Water Storage Raigad : रायगडमधील धरणांमध्ये 40 टक्केच पाणीसाठा

रोहे (रायगड) : महादेव सरसंबे उन्हाचा झळा वाढत असून सूर्यनारायण आग ओळखत असल्याचे चित्र रायगड जिल्हा दिसत आहेत त्यामुळे उष्णता वाढली आहे या वार्ता तापमानाचा परिणाम रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रात होता दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील 28 धरणक्षेत्रात सध्या 38.94 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाणीसाठा सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरणक्ष...


Shivshahi Bus: एसटीची शिवशाही कुणी बुडविली?

Shivshahi Bus: शिवशाही बससेवा सुरुवातीपासूनच टीकेची धनी बनली. भाडेतत्त्वावरील शिवशाही वाढत्या अपघातांमुळे यापूर्वीच बंद करण्यात आली; पण स्वमालकीच्या बसगाड्या बंद पडण्यास यांत्रिकी विभागातील वरिष्ठ अधिकारीच जबाबदार आहेत.


‘उजनी’ आज येणार शून्यावर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शुक्रवारी (दि. 18) शून्यावर येणार आहे. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस होऊनही धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. उजनी धरणावर सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यासह इतर काही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. याशिवाय धाराशिव शहरालाही याठिकाणहून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पुणे जिल्...


सांगली बाजार समितीचे त्रिभाजन

सांगली : काही वर्षापासून बहुचर्चित सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या त्रिभाजनावर अखेर शिक्कामोर्तब झाले. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यात जत, कवठेमहांकाळ आणि कडेगाव तालुक्यात नवीन बाजार समिती सुरू होणार आहे. मुख्यमंत्री बाजार समिती योजनेंतर्गत प्रत्येक तालुकास्तरावर नवीन बाजार समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. पणन विभागामार्...


जळगाव : चोरांची टोळी जेरबंद

जळगाव : बस स्थानक परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळी चोपडा बस स्थानक परिसरात आल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा पोलिसांनी कारवाई करून चार जणांना अटक केली. या चोरांच्या टोळीमध्ये जालना पोलीस दलातील ग्रेड उपनिरीक्षकाचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, ब...


Nashik Satpir Dargah case : दर्गा कारवाई प्रकरणात ट्विस्ट

नाशिक : काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्गाचे कथित अनधिकृत बांधकाम महापालिकेने हटविल्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. दर्गा हटविण्याच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत खुलासा मागविला आहे. यामुळे महापालिका प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. येत्या २१ एप्रिलला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. हिंदुत्ववादी संघट...