बातम्या

Trending:


काँग्रेस अधिवेशनाची फलश्रुती

सुरेश पवार ऐतिहासिक अहमदाबाद शहरात साबरमतीच्या काठी काँग्रेसचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. तब्बल चौसष्ठ वर्षांनी गुजरातमध्ये काँग्रेस अधिवेशन झाले. गुजरात राज्य पक्षाच्या हातून गेल्याला आता तीन दशके झाली. सर्व देशभरातच काँग्रेसची स्थिती कमी-जास्त प्रमाणात खिळखिळी आहे आणि गुजरात त्याला अपवाद नाही. तथापि, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, दादाभाई न...


Kailash Mansarovar Yatra : कैलास मानसरोवर यात्रा लवकरच पुन्हा सुरू होणार

नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन कैलास मानसरोवर यात्रा लवकरच जनतेसाठी पुन्हा सुरू होऊ शकते, अशी घोषणा परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) गुरुवारी केली, जी भारत-चीन संबंधांमध्ये मोठी प्रगती होत असल्‍याचे दर्शवते. (Kailash Mansarovar Yatra) भारत-चीन संबंध सुधारल्याचे संकेत कोविड-१९ च्या प्रादुर्भावामुळे २०२० पासून स्थगित असलेली कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा सुरू...


Nagpur News Live Updates : नागपूर आणि विदर्भातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

Nagpur Breaking News Live Today, 18 April 2025 : नागपूर आणि विदर्भाशी संबंधित विविध घडामोडींची माहिती...


Waqf Amendment Act: वक्फ कायद्यासाठी पंतप्रधान मोदींचे दाऊदी बोहरा समुदायाकडून आभार

PM Narendra Modi: वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ संसदेने मंजूर केला असून, राष्ट्रपतींच्या संमतीनंतर तो लागू झाला आहे. पण, सर्वोच्च न्यायालयाने त्यातील काही तरतूदींवर अंतरिम स्थगिती दिली आहे.


Aarthi Subramanian: महिला ‘सीओओ’

Aarthi Subramanian: ‘टीसीएस’च्या पहिल्या महिला ‘सीओओ’ म्हणून आरती सुब्रह्मण्यम यांचे नाव इतिहासात नोंदवले जाईल. देशातील पुरुषप्रधान आयटी क्षेत्रात वरिष्ठ पद भूषविणाऱ्या मोजक्या महिलांच्या पंक्तीत त्या जाऊन बसल्या आहेत.


स्पर्धा परीक्षांमध्ये वर्णनात्मक पद्धतीला पर्याय नाही…

सखोल अभ्यास करूनच, चांगला समाज घडविण्यासाठी जर तुम्ही स्पर्धा परीक्षा देत असाल वर्णनात्मक लेखन येणे अतिशय महत्त्वपूर्ण आहे.


ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 17 April 2025

ABP Majha Marathi News Headlines 08 AM TOP Headlines 17 April 2025उपमुख्यमंत्री अजित पवारांचा आज पहिल्यांदाच कर्जत जामखेड मतदारसंघात दौरा, आमदार रोहित पवारांच्या नावे अजितदादांच्या स्वागताचे बॅनरजिवंतपणी खंजीर खुपसला तर निधनानंतरही पाठीत वार, नाशकातल्या निर्धार मेळाव्यात तंत्रज्ञानाचा वापर करून बाळासाहेबांच्या आवाजातून महायुतीवर हल्लाबोल, फडणवीसांना नाना फडणवीसांची उपमामी मुस्लिमांना जवळ केल्यामुळे भाजपचं सौगात ए मोदी अभियान, ठाकरेंची टीका, तर शिवरायांच्या एकेरी उल्लेखावरून अमित शाह आणि शिवस्मारकावरून देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोलनाशिकच्या निर्धार मेळाव्यात चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवेंच्या दिलजमाईचं दर्शन, अंबादास दानवे चंद्रकांत खैरेंच्या पाया पडतानाची दृश्य माझाच्या कॅमेऱ्यात कैदउच्च न्यायालयाचा कॉमेडियन कुणाल कामराला अटकेपासून दिलासा.. चौकशीसाठी कामराच्या अटकेची गरज नाही..उच्च न्यायालयाची मुंबई पोलिसांना चपराक, मात्र आम्ही कामराला प्रसाद देणारच, सेनेच्य़ा नरेश म्हस्केंची भूमिका. यंदापासून राज्यात नवे शैक्षणिक धोरण लागू, CBSE पॅटर्नवर आधारित अभ्यासक्रमाची चार टप्प्यात होणार अंमलबजावणी, यंदा फक्त पहिलीसाठी नवं शैक्षणिक धोरण


Nashik Satpir Dargah case : दर्गा कारवाई प्रकरणात ट्विस्ट

नाशिक : काठे गल्ली परिसरातील सातपीर दर्गाचे कथित अनधिकृत बांधकाम महापालिकेने हटविल्यानंतर या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. दर्गा हटविण्याच्या कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देत खुलासा मागविला आहे. यामुळे महापालिका प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. येत्या २१ एप्रिलला या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. हिंदुत्ववादी संघट...


WhatsApp स्टेटसचे नवे अपडेट समोर, जाणून घ्या

तुम्ही WhatsApp युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. कारण, आज आम्ही तुम्हाला WhatsApp च्या एका नव्या अपडेटची माहिती सांगणार आहोत. तुम्ही WhatsApp वापरत असाल तर तुम्हाला हे फीचर खूप आवडणार आहे. लवकरच तुम्ही WhatsApp वर 90 सेकंदांपर्यंतचे स्टेटस शेअर करू शकाल. हे नवे फिचर कसे काम करेल आणि त्यातून कोणते फायदे मिळतील, याची संपूर्ण माहिती पुढे वाचा.


Raj Thackeray On Hindi Language : शाळांमध्ये हिंदीची सक्ती, राज ठाकरे संतापले, केंद्र सरकारला दिला मोठा इशारा

Raj Thackeray Big Warning To Central Government : "आम्ही हिंदू आहोत पण हिंदी नाही आहोत! महाराष्ट्रावर हिंदीकरणाचा मुलामा द्यायचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात संघर्ष अटळ आहे. या सगळ्याकडे पाहिलं तर लक्षात येतं की सरकार हा संघर्ष मुद्दामून घडवत आहे", अशी रोखठोक भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे.


Deenanath Mangeshkar Hospital Case: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तात्पुरता दिलासा?

Temporary relief Deenanath Mangeshkar hospital पुणे: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबतचा अहवाल बुधवारी पुणे पोलिसांना प्राप्त झाला. ससून रुग्णालयाच्या अहवालात दीनानाथ मंगेशकर रुग्णालय किंवा उपचार करणारे डॉ. सुश्रृत घैसास यांच्याविरोधात ‘कारवाईयोग्य मुद्दे’ स्पष्ट करणारी टिपण्णी करण्यात आलेली नाही, असे सांगत पोलिस प्रशासनाने पुन्हा समितीकडून अभिप्राय मा...


समस्यांची यादी..!

कलंदर परभणी हा राज्यातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे. परभणी जिल्ह्याच्या समस्या तुम्हाला समजून घ्यायच्या असतील, तर सर्वात प्रथम संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करावा लागेल. आता तुम्ही म्हणाल, हे काय नवीनच! अहो साधे सोपे आहे. महाराष्ट्र राज्यातील एक एक जिल्हा घ्यायचा, त्याच्या प्रमुख समस्या घ्यायच्या आणि अशा सर्व जिल्ह्यांच्या सर्व समस्यांची यादी झाली की, ...


Dam Water Storage Raigad : रायगडमधील धरणांमध्ये 40 टक्केच पाणीसाठा

रोहे (रायगड) : महादेव सरसंबे उन्हाचा झळा वाढत असून सूर्यनारायण आग ओळखत असल्याचे चित्र रायगड जिल्हा दिसत आहेत त्यामुळे उष्णता वाढली आहे या वार्ता तापमानाचा परिणाम रायगड जिल्ह्यातील धरण क्षेत्रात होता दिसत आहे. रायगड जिल्ह्यातील 28 धरणक्षेत्रात सध्या 38.94 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. रायगड जिल्ह्यात सर्वात कमी पाणीसाठा सुधागड तालुक्यातील ढोकशेत धरणक्ष...


Maharashtra Board 10th 12th Result 2025: महाराष्ट्र बोर्डाचा दहावी-बारावीचा निकालाबाबत महत्वाचे अपडेट, या तारखेपर्यंत येणार निकाल

Maharashtra Board 10th 12th Result 2025: गेल्या काही वर्षांचा निकालाचा कल पहिल्यावर महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागतात. दहावीचे निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केले जातात. गेल्या वर्षी म्हणजेच २०२४ मध्ये बारावीचा निकाल २१ मे रोजी जाहीर झाला होता.


‘उजनी’ आज येणार शून्यावर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेले उजनी धरण शुक्रवारी (दि. 18) शून्यावर येणार आहे. यंदा जिल्ह्यात चांगला पाऊस होऊनही धरणातील पाणी झपाट्याने कमी झाले आहे. उजनी धरणावर सोलापूर शहरासह पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा यासह इतर काही ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठ्याची भिस्त आहे. याशिवाय धाराशिव शहरालाही याठिकाणहून पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय पुणे जिल्...


पतंजलीची सेंद्रिय चळवळ भारतीय शेतीचे भविष्य कसे घडवत आहे?

रासायनिक शेतीच्या समस्यांना तोंड देणाऱ्या भारतीय शेतकऱ्यांसाठी, पतंजलीने सेंद्रिय आणि नैसर्गिक शेतीद्वारे मातीचे आरोग्य सुधारले आहेच. मात्र, शेतकऱ्यांची आर्थिक स्थितीही मजबूत केली आहे.


Video : मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर मोठी वाहतूक कोंडी; सात ते आठ किलोमीटर वाहनांच्या रांगा

वाहनांच्या लांबच लांब रांगा केल्याने मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक व्यवस्था कोलमंडली आहे.


जळगाव : चोरांची टोळी जेरबंद

जळगाव : बस स्थानक परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणारी टोळी चोपडा बस स्थानक परिसरात आल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व चोपडा पोलिसांनी कारवाई करून चार जणांना अटक केली. या चोरांच्या टोळीमध्ये जालना पोलीस दलातील ग्रेड उपनिरीक्षकाचा समावेश असल्याने एकच खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, ब...


Nashik Crime News | सिडकोत अवैध सावकाराविरोधात खंडणीचा गुन्हा

सिडको : दीड लाखांच्या मोबदल्यात तीस हजार रुपये अतिरिक्त व्याज देऊनही पुन्हा एक लाख रुपयांची खंडणी मागणारा अवैध सावकार विवेक उर्फ (मुन्ना) राणे याच्या विरोधात अंबड पोलीस ठाण्यात सावकारी कायद्यासह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल आहेर (वय ३३ रा. नाशिक) यांनी अंबड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आहेर...