बातम्या

Trending:


Chanakya Niti : सतत बायकोजवळ राहू नका; चाणक्यनीतीत सांगितलाय मोठा धोका

महान विद्वान आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत राजकीय, आर्थिकसंबंधी बरेच सल्ले दिले आहेत. अगदी वैवाहिक, खासगी आयुष्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी व्यक्तीला चार गोष्टींपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. त्या चारपैकी एक महिला आहे. अत्यासन्न: विनाशाय दूरस्था न फलप्रदाः | सेव्या मध्यमभावेन राजवह्निर्गुरुः स्त्रियः || याचा अर्थ असा की राजा, अग्नी, गुरू आणि स्त्री यांच्याजवळ सतत राहू नका. असं केल्याने मनुष्याला हानी होई शकते. पण यांच्यापासून दूर राहण्यातही काही फायदा नाही. त्यामुळे यांच्याशी व्यवहार करताना व्यक्तीला विचारपूर्वक मधल्या मार्गाचा अवलंब करायला हवा. यालाच मध्यम मार्ग म्हणतात. चाणक्य यांना म्हणायचं आहे की, मध्यम मार्गाचा अर्थ असा की व्यक्तीला कोणती वस्तू किंवा विचारात ना अधिक गुंतायला हवं, ना त्याचा पूर्णपणे त्याग करावा. मध्यम मार्गात दोन्ही बाजूंनी थोडं त्याग करून एक मधला मार्ग निवडायचा. सूचना - हा लेख आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीवर आधारित आहे. या विचारांशी न्यूज18मराठीचा काहीही संबंध नाही. (सर्व फोटो - प्रतीकात्मक)


निवडणुकीचा बदलता रंग

उत्तर भारतात लोकसभेच्या 180 जागा आहेत. उत्तर प्रदेश हे लोकसभेचे हृदय मानले जाते. तसेच हिंदी पट्टा हाच सत्तेच्या चाव्या कोणत्या पक्षाला द्याव्यात हे ठरवतो. यामुळे उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, झारखंड, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, काश्मीर या राज्यांमधील स्विंगची कथा भाजप आणि विरोधकांसाठी जास्त महत्त्वपूर्ण ठरते. लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पार पडले आहेत. म्हणजेच …


मधमाशी पालनाचा इस्रायली मंत्र

इस्रायलमध्ये जी कृषी क्रांती झाली, त्यात मधपाशीपालन आणि त्याचा कृषी क्षेत्रासाठी केलेला पुरेपूर उपयोग यांचा महत्त्वाचा वाटा आहे. देशात मधाचे वार्षिक उत्पादन ३५०० टन आहे. मध व्यवसायाची वार्षिक उलाढाल २०-२२ दशलक्ष डॉलर्स असते.


Kharif Crop : खरीप हंगामाच्या पेरणीसाठी पूर्वमशागतीच्या कामांना वेग; शेतकऱ्यांचा कल कापूस, सोयाबीनकडे

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात खरीपाचे सहा लाख ७५ लाख हेक्टर क्षेत्र असून, प्रत्यक्ष पेरणी सहा लाख ७१ हजार हेक्टरवर होते. दर वर्षीप्रमाणे शेतकऱ्यांचा कल कापूस, मका, सोयाबीन या पिकांकडे अधिक आहे.


Air India flight catches fire: इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग, सहा क्रू मेंबर्ससह १७९ प्रवासी सुरक्षित

Bengaluru - Kochi Air India Flight Catches Fire: एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाच्या इंजिनला आग लागल्याने विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले.


Chhatrapati Sambhajinagar Racket : 19 वर्षाच्या विद्यार्थीनीकडून गर्भनिदान रॅकेट, इंजिनिअरच्या तरुणीचा कारनामा

Chhatrapati Sambhajinagar Racket : 19 वर्षाच्या विद्यार्थीनीकडून गर्भनिदान रॅकेट, इंजिनिअरच्या तरुणीचा कारनामा


Maharashtra Rain Alert : पुढील 24 तासांत महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. पावसामुळे पिकांचं नुकसान झालं आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा हवामान विभागाकडून (IMD) राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान दुसरीकडे विदर्भात देखील हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये...


राहुल गांधींच्या सभेला गर्दी उसळली, प्रयागराजमध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन

उत्तर प्रदेशमधील प्रयागराज लोकसभा मतदारसंघात राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांची सभा झाली.राहुल गांधींच्या सभेसाठी जोरादार गर्दी उसळली.भाजपचा खासदार असलेल्या प्रयागराजमध्ये अखिलेश यादव आणि राहुल गांधींनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.


जनतेचा जाहीरनामा

नंदुरबार हा राज्यातील आदिवासीबहुल जिल्हा. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत या जिल्ह्याच्या विशेष गरजांकडे कोणत्याही राजकीय पक्षाचे लक्ष गेलेले दिसत नाही. अस्मितेच्या मुद्द्यापासून, डी लिस्टिंग, शिक्षण, आरोग्य, रोजगार या मूलभूत गरजांसंदर्भात येथील आदिवासींची नेमकी काय स्थिती आहे, याचा वेध.


अमेठीतील सामना चुरशीचा

गांधी कुटुंबातील कोणतीही व्यक्ती अमेठीमधून निवडणूक लढवत नसल्याची गेल्या २५ वर्षांमधील ही पहिलीच वेळ आहे


नाम गुम जाएगा...!

मतदार याद्यांमधून नावे गायब होण्याच्या तक्रारी आता दर निवडणुकीत नित्याच्या बनल्या आहेत. निवडणूक यंत्रणेकडे स्वतंत्र कर्मचारीवर्ग नसतो; हे मान्य करूनही दोन निवडणुकींच्या मधल्या काळात याद्या सुधारण्याकडे लक्ष देणे, ही अपेक्षा चुकीची म्हणता येणार नाही.


Nanded ATM Robbery : मुदखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून आरोपींच शोध सुरू

Nanded ATM Robbery : मुदखेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार, पोलिसांकडून आरोपींच शोध सुरू नांदेड जिल्हयातील मुदखेड तालुक्यातील बारड येथे चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवली. मध्यरात्री ही चोरी झाली . बारड भोकर मार्गावर मुख्य रस्त्यावरच बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेचे एटीएम आहे .. रात्री चोरट्यांनी ही एटीएम मशिन चोरून नेली . घटना स्थळी मोठी दोरी आणि एक पोत पोलीसांना आढळलं. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी सीसीटिव्ही कॅमेरा फोडला.त्यामूळे नेमकी चोरी झाली कशी आणि चोरटे कोण याचा तपास लावने अवघड झाले . एटीएम मशिन मध्ये रककम किती होती याची अधिकृत माहिती मिळाली नाही. दरम्यान, या प्रकरणात थेट एटीएम मशिनच पळवून नेल्यामुळे या प्रकरणाची चर्चा मात्र तुफान होते आहे. त्यामुळे पोलीस तपासाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.


मुंबई, ठाण्यात महायुतीची कसोटी

मुंबई महानगरावरच महायुतीची सारी भिस्त अवलंबून आहे.


ABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 06 PM : 19 May 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स अजित पवार नवखे असल्यामुळे २००४ मध्ये त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद दिलं नाही, शरद पवारांचा गौप्यस्फोट...इतर कुुणाला मुख्यमंत्रिपद दिलं असतं तर पक्ष फुटला असता, पवारांचा दावा. अनेक मंत्रीपदं दिली त्यामुळे पक्षात संधी मिळाली नाही ही अजितदादांची ओरड निरर्थक... शरद पवारांचे खडे बोल...सुप्रिया आणि अजितदादांमध्ये भेद केला नसल्याचं सांगितलं. पक्ष फुटला नसता तर 2004 मध्ये मीच मुख्यमंत्री झालो असतो... शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्रिपदाच्या बैठकीत शिंदेंच्या नावाची चर्चा नव्हती, शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांचं विधान तर शिंदे गटाच्या संजय शिरसाटांचं पलटवार एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करायला भाजप आणि राष्ट्रवादीचा विरोध होता, संजय राऊतांचा दावा, तर खुर्चीच्या अट्टाहासामुळेच ठाकरेंचा शिंदेंना विरोध होता, शिरसाटांचा पलटवार भाजप नेते विनोद तावडेंनी घेतली राज ठाकरेंची भेट, मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. महाराष्ट्रातल्या शेवटच्या टप्प्यातल्या 13 जागांसाठी उद्या मतदान...तयारी पूर्ण...महामुंबईतल्या महामुकाबल्याक़डे सर्वांचं लक्ष.


घुसखोर बांगलादेशी महिलांना सांगलीतून आधार, रेशन कार्ड

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केलेल्या बांगलादेशी महिलांकडे आधार कार्डसह रेशनकार्डही आढळून आले आहे. विशेष म्हणजे घुसखोरी करून भारतात बेकायदा वास्तव्य केलेल्या महिलांना सांगलीतून दोन्ही कार्डे मिळाली आहेत. वरिष्ठाधिकार्‍यांनी या कृत्याची दखल घेत, चौकशीची व्याप्ती वाढविण्याचे आदेश तपासाधिकार्‍यांना शनिवारी दिले आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय नागरिकत्वाची ओळखपत्रे तयार करून देणार्‍या शासकीय अधिकार्‍यांसह एजंटांची साखळी...


Akola News : अकोल्याच्या मोर्णा नदीपात्रात आढळला चिमुकल्याचा मृतदेह; परिसरात एकच खळबळ

Akola Crime News अकोला : अकोला (Akola) जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उजेडात आली आहे. अकोल्यातल्या मोर्णा नदीपात्रात एका चिमुकल्याचा मृतदेह आढळून आलाय. वय वर्ष अवघ्या एक वयोगटाच्या आतील हा चिमुकला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. यात नदीपात्रातील चिमुकल्याचा मृतदेह बाहेर काढून अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे....


धुमसते पाकव्याप्त काश्मीर

पाकिस्तान सरकार आणि लष्कराने पाकव्याप्त काश्मीरचा वापर नेहमीच भारतात अशांतता, दहशतवाद आणि हिंसाचारासाठी केला. आता तेथील परिस्थिती अनियंत्रित आणि हिंसक बनली आहे. जनतेत प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. हा भाग भारताने ताब्यात घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. तथापि भावनिकतेच्या पलीकडे जात वास्तवाचे भान ठेवून विचार केल्यास हा प्रश्न अत्यंत गुंतागुंतीचा असल्याचे लक्षात येते. अलीकडील …


Bharti Pawar Dindori Lok Sabha: दिंडोरीत उद्या मतदान, नाशिककर सज्ज; भारती पवार यांचं मतदारांना आवाहन

दिंडोरी लोकसभोची निवडणूक कांदा प्रश्नाभोवती केंद्रित झालीये. त्यामुळे ही लढत अटीतटीच्या वळणावर येऊन पोहचली आहे. मात्र मी निवडून आल्यानंतर कांदा प्रश्न हक्काने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून सोडून घेईल असं आश्वासन भारती पवार यांनी दिलंय. यामुळे देश हितासाठी जास्तीत जास्त मतदारांनी घराबाहेर पडून उद्या मतदान करावं अशी प्रतिक्रिया भारती पवार यांनी दिलीय. हे व्हिडिओ देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठली.


Breaking: बारामतीत ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामातील CCTV बंद

Loksabha Election: महाराष्ट्रात आज चौथ्या टप्प्यातील मतदान होत आहे. त्यापूर्वीच बारामतीत एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे.


Poison आणि Venom दोन्ही ही विषच, पण दोघांमध्ये आहे मोठा फरक

मुंबई : आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती आणि प्राणी असतात, जे विषारी असतात. यामध्ये सापा सारख्या प्राण्याचा ही समावेश आहे, ज्यामुळे एखाद्याचा जीव देखील जाऊ शकतो. आपण या सगळ्यासाठी विषारी हा एकच शब्द वापरत असलो तरी देखील इंग्रजीत मात्र यासाठी दोन शब्द वापरले जातात. ते म्हणजे Poison आणि Venom.काहीजण याला पॉइजन म्हणतात तर काही जाण वेनम, अनेकांना वाटतं की याचा अर्थ एकच आहे, पण आश्चर्य म्हणजे या दोघांमध्ये ही आहे फरक.सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Quora वर, लोक...


Vinod Tawade Meet Raj Thackeray : भाजप नेते विनोद तावडे राज ठाकरेंच्या भेटीला ABP Majha

भाजप नेते विनोद तावडे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीला. राज ठाकरेंची सदिच्छा भेट घेत असल्याची माहिती. तर मुंबईतल्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्त्व. हे देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय.


BECIL Recruitment 2024 : ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे नोकरीची संधी! पाहा अधिक माहिती

BECIL Recruitment 2024 : नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांनी ब्रॉडकास्ट इंजिनियरिंग कन्सल्टंट इंडिया येथे होणाऱ्या भरती आणि अर्जाबद्दल अधिक माहिती पाहा.


Shirur Loksabha : सत्ताधाऱ्यांचे कार्यकर्तेच पोलिंग एजंट, मतदान केंद्रात मनमानी कारभार, अमोल कोल्हे भडकले

Shirur Loksabha : शिरुर लोकसभा मतदारसंघा हडपसर विधानसभे अंतर्गत येणाऱ्या मांजरी येथील बुथवर गैरप्रकार घडल्याचा आरोप अमोल कोल्हे यांनी केला आहे.


CM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेत

CM Eknath Shinde Mumbra Shiv Sena Shakha : मुख्यमंत्री शिंदे मुंब्र्यातील नव्या शाखेत, भिंतींवर कुणाकुणाचे फोटो? मुंबईचे ज्या शाखेवर बुलडोझर चालवल्यामुळे वाद झाला होता, त्या ठिकाणी नवीन शाखा बांधली आहे, त्या शाखेत सीएम येत आहेत. मुंब्र्यातील वादग्रस्त शाखेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिली भेट. मुंब्रा विभागामध्ये शिवसेना मध्ये दोन गट पडल्यानंतर मुंब्रा येथील शिंदे गटाच्या शिवसेनेच्या वतीने शाखेवरती ताबा घेण्यात आला होता. या शाखेला उबाठा गटाच्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्याचबरोबर विरोधी पक्षाचे अनेक नेत्यांनी देखील भेट दिली होती. परंतु आज पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री भेटणार शिंदे मुंब्रातील वादग्रस्त शाखेलादीली भेट. मी राज्यभर प्रचार केला लोकांना विकास पाहिजे, आणि आम्ही विकास केलाय त्यामुळे मतदार विकासाच्या बाजूने मतदान करतील असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलाय राज्यात आम्हाला 45 पेक्षा जास्त जागा मिळतील अल्पसंख्यांकांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणि राज्य सरकारने खुप काम केलय त्यामुळे यंदा अल्पसंख्याक मोठ्या संख्येने मतदान करतील असा विश्वास देखील यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.


ग्रेट

समाजाची स्पंदने सर्वाधिक कुणाला वाचता येत असतील तर ती उत्तम कथा लिहिणाऱ्या सूक्ष्म निरीक्षकाला. ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर यांनी समकालाला समोर ठेवून लिहिलेल्या तीन कथांच्या गुच्छापैकी ही पहिली. पुढील दोन कथा क्रमश: प्रसिद्ध करण्यात येतील.


कृतिशील विचारवंत

बुद्धिनिष्ठ विचारवंत, लेखन आणि विचार स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे समीक्षक, दलित साहित्याची पाठराखण करणारे साहित्यिक असणारे डॉ. भालचंद्र फडके यांची ही जन्मशताब्दी. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा हा थोडक्यात आढावा...


VIDEO | मविआचे 6 पैकी 6 उमेदवार मराठी

Mumbai Loksabha Election MVA Candidate


Kirit Somaiyya on Uddhav Thackeray : मिहीर कोटेचा यांच्यावर हल्ला, सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

घाटकोपरच्या दुर्घटनेवरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंचा यांच्यावर हल्लाबोल केला आहे. काय म्हणाले सोमय्या पाहा व्हिडिओ... हे व्हिडिओ देखील पाहा J. P. Nadda : RSS ही सांस्कृतिक, सामाजिक संस्था मात्र भाजप राजकीय पक्ष : जे.पी. नड्डा : ABP Majha भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलेल्या एका मोठ्या वक्तव्याची.. शुरु मे हम अक्षम होंगे थोडा कम होंगे, आरएसएस की जरुरत पडती थी, आज हम बढ गये हैं, सक्षम हैं, तो बीजेपी अपने आप चलती है.. हे वक्तव्य आहे जे पी नड्डा यांचं.. एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. तेव्हा त्यांनी हे उत्तर दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही सांस्कृतिक आणि सामाजिक संस्था आहे तर भाजप हा राजकीय पक्ष आहे हे अधोरेखित करायला देखील जे पी नड्डा विसरले नाहीत. त्यामुळे विरोधकांनी टीकेची झो़ड उठलीय


Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : "...म्हणून अजित पवारांना तेव्हा मुख्यमंत्रीपद दिलं नाही"

Sharad Pawar Vs Ajit Pawar Special Report : "...म्हणून अजित पवारांना तेव्हा मुख्यमंत्रीपद दिलं नाही" २००४ साली अजित पवार नवखे होते. त्यामुळंच त्यांना मुख्यमंत्रिपद दिलं नाही. सगळं काही देऊनही पक्षात काम करायला मिळालं नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे. त्यावेळी भुजबळ किंवा इतरांना मुख्यमंत्री केलं असतं तर पक्ष फुटला असता. कुटुंबप्रमुख म्हणून मुलगी सुप्रिया आणि पुतण्या अजित यांच्यात कधीही भेद केला नाही. अजित पवारांना पक्षानं काय कमी दिलं ? उपमुख्यमंत्रिपद, मंत्रिपद, विरोधी पक्षनेतेपद अशी विविध पदे दिली. सुप्रिया सुळे या चार वेळा लोकसभेवर निवडून आल्या आहेत. त्यांचे कार्यक्षेत्र लोकसभेपुरतेच सीमित होतं. विधिमंडळ पक्षनेते म्हणून अजित पवारांकडे साऱ्या राज्याची सूत्रे होती. एवढे सारे होऊनही पक्षात मला काम करण्यास संधी मिळाली नाही ही अजित पवारांची ओरड निरर्थक आहे.


Sindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूस

Sindhudurg : तळकोकणात जंगली हत्तींचा हैदोस, माड बागायत आणि फळपिकाची नासधूस तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्यात जंगली हत्तींच्या कळपाकडून फळपिकाची नासधूस सूरू आहे. तर पाळये गावात भरवस्ती जवळ येऊन हत्तीच्या कळपाने माड बागायतीचे आणि केळी पिकाची नासधूस केली आहे. पाळये गावातील शेतकरी गणेश शिरसाट यांच्या घरालगत असलेल्या नारळाच्या झाडांना जंगली हत्तीनी जमीन दोस्त केलं आहे. दिवसाढवळ्या हत्ती लोकवस्ती जवळ येऊन नासधूस करत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वनविभागाकडून मात्र बघ्याची भुमिका घेतली जात आहे. त्यामुळे गावातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये रोष असून या हत्तीचा कायम स्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. सिंधुदुर्गच्या पाळये गावात जंगली हत्तीच्या कळपाकडून माड बागायत आणि केळी पिकांची नासधूस, वनविभाग बघ्याची भुमिका घेत असल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये रोष.


अपघात? नाही, घातपातच

मुंबईसारख्या शहरात एक अवाढव्य आकाराचा अनधिकृत फलक पडून १६ नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो.


हरवलेले नातेबंध

निवडणुकीच्या निमित्ताने केलेल्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यात विविध पक्षांचे अनेक कार्यकर्ते भेटले. त्यात काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांचाही समावेश होता. त्यांच्याशी साधलेल्या संवादातून त्यांच्या मनातील एक खंत जाणवली. ही खंत होती नेता आणि कार्यकर्ता यांच्यामधील हरवलेल्या कौटुंबिक नात्याची, जिव्हाळ्याच्या बंधांची.


तुमचे-आमचे एकच गाणे

वेगवेगळ्या प्रांतातील, भाषांतील पारंपरिक गीतांत साधर्म्य आढळते. ते सुरात आहे, लयीत आहे आणि ठेहरावातही आहे. कोणतीही अदिम भावना सगळीकडे सारखी असते, हेच यातून दिसते. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात संगीतातील साधर्म्य मांडण्यात आले आहे.


विधिसेवा आणि ग्राहकसेवा

सर्वोच्च न्यायालयाने नुकताच एक महत्त्वाचा निवाडा दिला. त्यानुसार ‘ग्राहक संरक्षण कायदा, १९८६, सुधारित २०१९’च्या तरतुदीनुसार वकिली सेवा ग्राहक कक्षेत येत नाही. या निवाड्यातील महत्त्वाच्या तरतुदी लक्षात घेणे आवश्यक आहे.


करोना लशीची नवी दहशत

जगातील सर्वांत मोठी लसीकरण मोहीम म्हणून गवगवा झालेल्या भारतात, ‘कोव्हिशील्ड’ लशीचे साधारणतः १७५ कोटी डोस देण्यात आले आहेत. या लशीमुळे लाखो भारतीयांचे प्राण वाचले आहेत. त्यामानाने त्याचे जे काही दुष्परिणाम दिसले, ते नगण्य संख्येत होते; त्यामुळे ही लस आपल्या दृष्टीने संजीवनीच म्हणावी लागेल.


Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिराचे काम पूर्ण, मूर्ती काचेच्या पेटीबाहेर

Pandharpur Vitthal Mandir : विठ्ठल मंदिराचे काम पूर्ण, मूर्ती काचेच्या पेटीबाहेर विठ्ठल मंदिराच्या दुरुस्तीसाठी काचेच्या पेटिट असणारा विठुराया आता मुक्त होणार असून २ जून पासून लाखो विठ्ठल भक्तांना पुन्हा देवाच्या चरणावर मस्तक ठेवून दर्शन घेता येणार आहे . आज झालेल्या मंदिर समितीच्या बैठकीत सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी याची माहिती दिली . विठ्ठल मंदिराला ७०० वर्षांपूर्वीचे रूप देण्याचा ७३ कोटींचा विकास आराखडा चे काम वेगाने सुरु आहे . यातच विठ्ठल रुक्मिणीचे गर्भगृह , चौखांबी , सोळखांबी वगैरेभागातील काम पूर्णत्वाकडे जात असल्याने सध्या सुरु असलेले मुखदर्शन बंद करून भाविकांना आता थेट पायावर दर्शन घेता येणार असल्याचे औसेकर यांनी सांगितले . १५ मार्च पासून देवाचे पायावरच दर्शन बंद करून केवळ सकाळी ६ ते ११ वाजेपर्यंत केवळ ४ तास भाविकांना देवाचे दर्शन घेता येत होते . समितीच्या या निर्णयामुळे गेले अनेक दिवसापासून देवाच्या चरण स्पर्शासाठी आसुसलेल्या लाखो भाविकांना २ जून पासून ते घेता येणार आहे .


Delhi Arvind Kejriwal protest । दिल्लीत आज हायव्होल्टेज ड्रामा? केजरीवाल भाजप ऑफिसमध्ये जाणार

Delhi Arvind Kejriwal protest. High voltage drama in Delhi today? Kejriwal will go to BJP office