Trending:


Devendra Fadnavis Jalgaon : योग्यवेळी मी सत्य बाहेर काढणार, अनिल देशमुख यांना इशारा

Devendra Fadnavis Jalgaon : योग्यवेळी मी सत्य बाहेर काढणार, अनिल देशमुख यांना इशारा माझ्य़ाकडेही बरंच सत्य असून ते योग्य वेळी बाहेर काढेन. अनिल देशमुखच सरकारमध्ये होते आणि त्यांच्याच काळात 100 कोटींचा घोटाळा झाला. देवेंद्र फडणवीसांची अनिल देशमुखांच्या आरोपावर प्रतिक्रिया.


Arvind Kejriwal: केजरीवाल इज बॅक, जेलमधून बाहेर येताच म्हणाले...

नवी दिल्ली : दारू धोरण घोटाळ्या प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तिहारच्या जेलमध्ये होते. अखेरीस आज सुप्रीम कोर्टाने दिलासा देत अंतरीम जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे संध्याकाळीच केजरीवाल हे जेलमधून बाहेर आले. बाहेर आल्यावर त्यांनी इंकलाब जिंदाबादचा नारा देत हनुमानाच्या कृपेमुळे मी जेलबाहेर आलो आहे, असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला.दारु धोरण घोटाळा प्रकरणी ईडीने अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली. त्यानंतर त्यांना...


Leopard News : अखेर लेंडेस्थळ येथे बिबट्या जेरबंद

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : पिंपळवंडी येथील लेंडेस्थळ या ठिकाणी 5 मे रोजी साडेपाच वाजण्याच्या सुमारास शेतामध्ये काम करीत असलेल्या अश्विनी हुळवळे या महिलेवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. त्या ठिकाणी वन खात्याने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आज(दि.10)पहाटेच्या सुमारास एक बिबट्या जेर बंद झाला आहे जेरबंद झालेला बिबट्या नर असून हा बिबट्या त्या महिलेवर हल्ला …


Nashik Lok Sabha :नाशिकमध्ये Chhagan Bhujbal Shantigiri Maharaj यांची शांतीत क्रांती Special Report

महाविकास आघाडीमध्ये सांगली आणि महायुतीमध्ये नाशिकच्या जागेवर जेवढी रस्सीखेच झाली तेवढी अन्यत्र झाली नाही. नाशिकच्या जागेची महायुतीची डोकेदुखी तर अजूनही संपली नाही. ही डोकेदुखी अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांनी निर्माण केलेली आहे. महायुतीच्या असंतुष्टांना भेटून त्यांनी शिंदे-फडणवीसांचे धाबे दणाणून सोडलेत. पाहू या स्पेशल रिपोर्ट...


Kejriwal Gets Interim Bail: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Arvind Kejriwal Gets Interim Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना १ जूनपर्यंत अंतरिम जामीन देण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.


Pune Uncertain Rain : पुण्यात जोरदार पाऊस, ठाकरेंची सभा होणार?

राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुणे, अहमदनगर, जालना जिल्ह्यात पावसाचा जोर पाहायला मिळतोय. राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेवर पावसाचं सावट आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी अहमदनगरच्या पारनेरमध्ये भर पावसात सभा घेतलीय. तर पावसामुळे उद्धव ठाकरेंची जालन्यातील सभा रद्द झालीय..


Income Tax Raid In Nanded: नांदेडमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई; १०० अधिकाऱ्यांनी मिळून खाजगी फायनान्स चालकावर टाकले छापे

Income Tax raided in Nanded: नांदेड शहरातील भंडारी कुटुंबियांच्या खाजगी फायनान्सच्या कार्यलय आणि निवासस्थनावर आयकर विभागाच्या १०० अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या शुक्रवारी कारवाई केली.


डॉक्टर पत्नी 2 प्रियकरांसह हॉटेल रूममध्ये होती; दरावाजा उघडताच हादरला पती, मग...

लखनऊ : पती-पत्नीचं नातं अतिशय खास असतं. हे नातं प्रेम आणि विश्वासावर टिकून असतं. मात्र, कधीकधी हे दोन्ही संपतं आणि नात्याचा शेवट होतो. सध्या अशीच एक विचित्र घटना समोर आली आहे. ज्यात एका डॉक्टरने आपल्या पत्नीला तिच्या दोन प्रियकरांसोबत हॉटेल रूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहात पकडलं. या घटनेनंतर डॉक्टर पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी पत्नी आणि तिच्या दोन प्रियकरांना बेदम मारहाण केली.ही घटना उत्तर प्रदेशातील कासगंज जिल्ह्यातून समोर आली आहे. या...


विज्ञाननिष्ठ महात्मा बसवेश्वर

समाजातील वर्गभेद, वर्णभेद, लिंगभेद व जातिभेद नष्ट करून समतेच्या तत्त्वासाठी व नवविचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बाराव्या शतकात महात्मा बसवण्णा ऊर्फ बसवेश्वर यांनी लिंगायत विचारधारा समाजात रुजविली. त्यांनी समताधिष्ठित लिंगायत धर्माची स्थापना केली. या धर्माचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हा धर्म विज्ञाननिष्ठ आहे. आज बसवेश्वर यांच्या जयंतीच्या निमित्ताने. धर्म आणि विज्ञान यांच्यात समन्वय असेल तरच तो …


Ahmedabad School Bomb Threat: मतदानाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातून धमकी; ३६ शाळांना बॉम्बस्फोटाच्या धमकीचे ईमेल

Ahmedabad School Bomb Threat Probe: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदाबादमधील ३६ शाळांना धमकीचा ईमेल पाकिस्तानमधून पाठवण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.


UPSC NDA Result 2024 : एनडीए २०२४ चा निकाल जाहीर; गुणवत्ता यादीची PDF डाउनलोड करा

UPSC NDA Result 2024 : यूपीएससीने Combined Defense Services च्या एनडीए परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. निकाल तपासण्यासाठी, उमेदवारांना प्रथम UPSC upsc.gov.in च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल.


Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर विश्रांती घेणाऱ्या कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटलं; प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

Samriddhi Highway : अपघातांच्या (Accident) मालिकांमुळे सतत चर्चेत येणाऱ्या समृद्धी महामार्गावर (Samriddhi Highway) पुन्हा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात समृद्धी महामार्गाने मुंबईकडे प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाला सशस्त्र दरोडेखोरांनी लुटल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील मेहकर जवळील एका पेट्रोल पंपाजवळ सशस्त्र दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून ही लूट केली आहे. यात जवळजवळ अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल या अज्ञात...


Lok Sabha Elections 2024: प्रयागराजमध्ये मुस्लिम महिलांनी काढली मोदी आणि योगींच्या नावाची मेहंदी, Video एकदा बघाच

Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणूक म्हणजे भारतातला लोकशाहीचा मोठा उत्सव मानला जातो. या उत्सवात प्रत्येक भारतीय आनंदाने सहभागी होत असतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमधल्या प्रयागराजमध्ये मुस्लिम महिलांनी आपल्या हातावर पंतप्रधान मोदींच्या नावाची मेहंदी हातावर काढल्याचं दिसत आहे.


Mani Shankar Aiyar : पाकिस्तानकडे अणूबॉम्ब, भारताने आदर राखावा; काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांनी तारे तोडले

Mani Shankar Aiyar : आपल्या शेजारी देशाकडे अणुबॉम्ब असल्याने भारताने पाकिस्तानचा आदर केला पाहिजे, असे मणिशंकर अय्यर यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.


SSC-HSC Exam Fees | विद्यार्थी-पालकांसाठी मोठी बातमी! दहावी-बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ होणार

SSC-HSC Exam Fees | Great news for students and parents! 10th-12th examination fee will increase


बेरोजगारांचा आक्रोश

Unemployment : शिक्षणाचे खासगीकरण व अनधिकृत शिकवणी वर्ग हे बेरोजगार निर्मितीचे कारखाने बनले आहेत. स्पर्धा परीक्षा, खासगी व सरकारी नोकऱ्या या सर्वच स्तरांवर जीवघेणी पायपीट करून शिक्षण घेणाऱ्या सुशिक्षित तरुणांची घोर निराशा होत आहे. शहरे व ग्रामीण भागांत नोकऱ्यांच्या शोधात फिरणाऱ्या मध्यमवर्गीय सुशिक्षित बेरोजगारांची संख्या मोठी आहे.


Raj Thackeray : काँग्रेससाठी मशिदींतून फतवे, पुण्यातील हिंदूंनी भाजपला मत द्यावं, राज ठाकरेंची साद

Raj Thackeray : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांचा पक्ष जातीपातीचे गलिच्छ राजकारण करीत असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.


Hindu Culture: तेरावं का करावं? मृत्यूनंतर या विधीचं आहे विशेष धार्मिक महत्त्व

मुंबई : जगभरात अनेक धर्म आहेत आणि त्या सर्वांच्या स्वतंत्र प्रथा आणि परंपरा आहेत. शतकानुशतके चालत आलेल्या परंपरा आणि चालीरीतींनुसार लोक आपापला धर्म किंवा पंथानुसार विवाह करतात, मुलांचं नामकरण करतात आणि इतर विधी करतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्युनंतर अंत्यसंस्कार करण्याची प्रक्रिया देखील सर्व धर्मांमध्ये वेगवेगळी आहे. हिंदू धर्मामध्ये व्यक्तीच्या मृतदेहाला अग्नि दिला जातो.मृत्यूनंतर दहाव्या दिवशी 'दशक्रिया' आणि तेराव्या दिवशी 'तेरावा' विधी केले...


Navneet Rana vs Asaduddin Owaisi:राणा-ओवेसी वादाला उकळी;15 सेकेंदामुळे राणांवर गुन्हा Special Report

गेल्या दोन दिवसांपासून नवनीत राणा आणि असदुद्दिन ओवेसी यांच्यातील वाद चिघळलाय... ओवेसी यांच्या छोट्या भावाच्या काही वर्षांआधीच्या वादग्रस्त वक्तव्यावर नवनीत राणांनी टिप्पणी केली आणि त्यानंतर या वादाला सुरूवात झाली... आता नवनीत राणा यांच्याविरोधात हैदराबादेत गुन्हाही दाखल झालाय... पाहूयात, याबाबतचा एक स्पेशल रिपोर्ट...


Amit Shah on Muslim Reservation : सत्ता आल्यास मुस्लीम आरक्षण संपवून SC, एसटी, ओबीसींचं आरक्षण वाढवू

Amit Shah on Muslim Reservation : मुस्लीम आरक्षण संपवून एससी, एसटी आणि ओबीसींचं आरक्षण वाढवू : शाह भोंगीर(तेलंगणा): लोकसभा निवडणुकीत भाजप पुन्हा सत्तेत आल्यास आम्ही मुस्लीम समाजाचे आरक्षण रद्द करुन अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि ओबीसी (OBC) समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवू, असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले. ते गुरुवारी तेलंगणातील भोंगीर येथे आयोजित करण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलत होते. यावेळी अमित शाह यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेस पक्ष खोटे दावे करुन लोकसभा निवडणूक लढवायची आहे. पंतप्रधान मोदी पुन्हा सत्तेत आले तर ते आरक्षण संपवून टाकतील, असे काँग्रेस पक्ष सांगतो. गेल्या 10 वर्षांमध्ये पंतप्रधान मोदी यांनी देशावर निर्विवादपणे राज्य केले आहे. पण त्यांनी आरक्षण संपवले नाही. याउलट काँग्रेस पक्षाने एससी, एसटी आणि ओबीसी समाजाचे आरक्षण लुटून मुस्लिमांना 4 टक्के आरक्षण दिले, असे अमित शाह यांनी म्हटले. भारत राष्ट्र समिती आणि काँग्रेसने याठिकाणी मुस्लिमांना जे आरक्षण दिले आहे, ते रद्द करण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. हे आरक्षण आम्ही SC, ST आणि ओबीसींना देऊ, असेही अमित शाह यांनी म्हटले.


रेबिजने शेतकरी महिलेचा मृत्यू

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर वैद्यकीय उपचारात झालेला हलगर्जीपणा चंदगड तालुक्यातील 38 वर्षीय शेतकरी महिलेच्या जीवावर बेतला. रेणुका शंकर बागडी (वय 38, रा. बेळेभाट, ता. चंदगड) यांचा कुत्रे चावल्यानंतर 20 व्या दिवशी म्हणजे गुरुवारी मध्यरात्री मृत्यू झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. या घटनेने चंदगड, गडहिंग्लज तालुक्यातून हळहळ व्यक्त होत आहे. रेणुका या …


PM Modi Nandurbar Full Speech : मराठीतून भाषण, काँग्रेसवर हल्लाबोल; शरद पवार, उद्धव ठाकरेंना थेट ऑफर

PM Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील, असे वक्तव्य केले होते. शरद पवारांच्या वक्तव्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चांगलाच समाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट उद्धव ठाकरे आणि शरद पवारांना मोठी ऑफर दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज महायुतीच्या उमेदवार हिना गावित यांच्या प्रचारासाठी नंदुरबारमध्ये जाहीर सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते.


कोल्हापूर परिसरात जोरदार पाऊस

कोल्हापूर परिसरात शुक्रवारी दुपारी जोरदार पाऊस पडला. राष्ट्रीय महामार्ग खालून जाणाऱ्या रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून वाहनांना मार्ग काढावा लागला.