बातम्या

Trending:


PM Modi Exclusive Interview: काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं पंतप्रधान मोदींकडून पोस्टमार्टम; म्हणाले, असा ढोंगीपणा चालणार नाही

PM Modi Exclusive Interview: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाईम्स नाऊ नवभारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत काँग्रेसच्या जाहीरनाम्याचं पंतप्रधान मोदींकडून पोस्टमार्टम केलं. त्यांची भाषा, त्यांचे शब्द, त्यांचे लिखित निर्णय, 1990 पासून त्यांनी केलेले प्रयत्न, सच्चर समितीच्या अहवालानंतर त्यांनी घेतलेले निर्णय हे सर्व एका कॅनव्हासवर ठेवले तर त्याचा उद्देश स्पष्ट होईल असे मोदी म्हणाले.


ICSE ISC Result: सीआयएससीई बोर्डाच्या दहावी, बारावीचा निकाल जाहीर, यंदाही मुलींनीचं मारली बाजी!

ICSE 1oth, ISC 12th Result 2024: सीआयएससीई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.


बीकेसीऐवजी वरळीपर्यंत धावणार नवीन मेट्रो; अखेर 6 वर्षांपर्यंत मुंबईकरांना घडणार अंडरग्राउंड मेट्रोची सफर

Mumbai Metro 3 Update: मेट्रो 3 लवकरच पहिल्या टप्प्यात सुरू होणार आहे. या मार्गावर चाचण्या सुरू करण्यात येत आहे.


Mhada News : म्हाडाकडून 24 लाखांमध्ये 1BHK घराची विक्री; किमान खर्चात साकार होणार अनेकांचं स्वप्न

Mhada Lottery 2024: हक्काच्या घराच्या शोधात आहात? कर्जाचा बोजा नकोय? म्हाडाची ही योजना तुमच्यासाठी ठरू शकते उत्तम पर्याय. पाहा सविस्तर माहिती


Kolhapur : थेट पाईपलाईनचा धोकादायक व्हॉल्वचा वाहतुकीस आडथळा

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : भोगावती राज्यमार्गावर कांडगाव नजीक रस्त्याच्या बाजूस असलेला, कोल्हापूरला पाणीपुरवठा करणाऱ्या थेट पाईपलाईनचा व्हॉल्व वाहनधारकांसाठी धोकादायक ठरत आहे. हा व्हॉल्व बाजूपट्टीपासून अंतरावर असलेल्या पाईपलाईनवर शिफ्ट करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (Kolhapur) काळम्मावाडी धरणातून कोल्हापूरला पाणीपुरवठा करणारी थेट पाईपलाईन हळदी (ता. करवीर) ते पुईखडी पर्यंत राज्यमार्गाच्या समांतर टाकण्यात आलेली आहे. सहा फूट … The post...


महिला मतदारांचे सामर्थ्य

लोकशाहीचा उत्सव 19 एप्रिलपासून सुरू झाला आहे. सत्तेची धुरा कोणाच्या हाती असेल, हे आगामी काळच सांगेल; परंतु यात निर्णायक भूमिका ही महिला मतदारांंची असेल, यात तिळमात्र शंका नाही. गेल्या काही दशकांत महिला या महत्त्वाचा मतदार गट म्हणून समोर येत आहे. पुरुष मतदारांच्या एक पाऊल पुढे टाकत लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी मतदानाची जबाबदारी पाडत महिलांनी केलेली …


Mumbai News : नायर रुग्णालयाच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून कर्मचाऱ्याची आत्महत्या

Nair Hospital Mumbai : मुंबईतील नायर रुग्णालयातील (nair hospital) कर्मचाऱ्याने इमारतीच्या १५ मजल्यावरून उडी मारून आपलं जीवन संपवलं. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.


Loksabha Election 2024 | अजित पवार गटाकडून धनशक्तीचा वापर केल्याचा आरोप

baramati Bhor Allegation Of Money Distribution By Ajit Pawar Camp Loksabha Election 2024


Sexual assault case | मतिमंद मुलीची खाणाखुणा, हातवारे करून दिली साक्ष : ज्येष्ठाला कारावास

पुणे : पुढारी वृत्तसेवा : लैंगिक अत्याचार प्रकरणात गर्भवती राहिलेल्या मतिमंद पीडित मुलीने खाणाखुणा, हातवारे करून प्रताप बबनराव भोसुरे (वय 59, रा. धानोरे, ता. शिरूर, जि. पुणे) याने अत्याचार केल्याची साक्ष न्यायालयात दिली. जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. पी. रागीट यांच्या न्यायालयाने ती ग्राह्य धरत ज्येष्ठ नागरिक असलेल्या भोसुरे याला दहा वर्षे सक्तमजुरी व दहा …


Rabindranath Tagore Jayanti 2024 Quotes : रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत

रवींद्रनाथ टागोर यांचे प्रेरणादायी विचार; संकटसमयी करतील तुमची मदत


Solapur EVM Machine Technical Fault | ईव्हीएम मशिनमधील बिघाडामुळे गंगेवाडीत मतदान थांबले

Solapur EVM Machine Technical Fault


मुंबईस्थित कोकणवासिय गेले कोकणात

लोकसभा निवडणुकीचे तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी असून, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या कोकणातील मतदारसंघात मतदान होणार आहे. यामुळे मुंबईस्थित बहुसंख्य कोकणवासिय कोकणात गेले आहे.


Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये करिअर करा; या क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी

Aeronautical Engineering : एरोनॉटिकल इंजिनिअर उच्च पातळीची तांत्रिक अचूकता आणि सुरक्षित ऑपरेशन सुनिश्चित करण्यासाठी विमानाची रचना, विकास आणि देखभाल करतात. या क्षेत्रात करिअर घडवू इच्छिणाऱ्यांसाठी भविष्यात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, जाणून घेऊया त्या संधींबद्दल.


मृत्यूनंतर कोणते अंग रहातात जिवंत? एक तर 10 वर्ष जिवंत रहाण्याचा दावा

एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की त्याच्या मृतदेहावर त्याच्या धर्माप्रमाणे त्याचं अंत्यसंस्कार केलं जातं. यामध्ये कशी शरीराला दफन करतात तर कधी त्याला जाळतात. पण तुम्हाला माहितीय का की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याच्या शरीरातील काही अवयव असे असतात जे कित्येक तास जिवंत राहतात. याशिवाय काही अवयव असे आहेत ज्यांचे आयुष्य मृत्यूनंतर काही वर्षे रहातात. हे अवयव कोणते? हे जाणून घेण्यासाठी उत्सुक्ता लागली असेल. चला याबद्दल जाणून घेऊ. माणसाच्या मृत्यूनंतर 6 ते 8 तास डोळे जिवंत राहतात. एखाद्या व्यक्तीने डोळे दान केले असल्यास, मृत्यूनंतर ६ तासांच्या आत डोळे काढणे आवश्यक आहे. हे अवयवही कार्यरत राहतातएखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, त्याच्या डोळ्यांव्यतिरिक्त, मूत्रपिंड, हृदय आणि यकृत देखील प्रत्यारोपित केले जातात. मृत्यूनंतर, या अवयवांच्या पेशी कार्यरत राहतात. उदाहरणार्थ, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर 4 ते 6 तासांनी त्याचे हृदय दुसऱ्या रुग्णामध्ये प्रत्यारोपित केले जाते. तर त्या व्यक्तीची किडनी 72 तास जिवंत राहते आणि यकृत 8 ते 12 तास जिवंत राहते. शरीराच्या जिवंत भागांबद्दल सांगायचे तर आम्ही तुम्हाला सांगतो की एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याची त्वचा आणि हाडे सुमारे 5 वर्षे जिवंत ठेवता येतात. अवयवदानासाठी काम करणारी संस्था डोनेट लाइफच्या वेबसाइटनुसार, एखाद्या व्यक्तीच्या हृदयाची झडप त्याच्या मृत्यूनंतर 10 वर्षांपर्यंत जिवंत ठेवली जाऊ शकते.