बातम्या

Trending:


आतड्यातील जीवाणूंचा समतोल साधल्यास वाढते आयुष्य

वॉशिंग्टन : आतड्यातील जीवाणूंचा समतोल नीट साधला गेला तर माणसाचे आयुर्मान वाढू शकते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. ‘बक इन्स्टिट्यूट फॉर रीसर्च ऑन एजिंग’ या अमेरिकी संस्थेच्या संशोधकांनी जीवाणूंवर हे संशोधन केले असून त्यामध्ये सिंबायोटिक प्रक्रियेवर नवीन प्रकाश टाकला आहे. यात आतड्याच्या शोषक पेशींचे अस्तर व जीवाणू यांच्यातील परस्पर संबंध उलगडला आहे. साध्...


Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला

Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला लालबागचा राजा आज विराजमान झाल्यानंतर त्याच्या दर्शनासाठी भाविकांची पहिल्याच दिवसापासून गर्दी पहायला मिळत आहे. राजाच्या पहिल्या आरतीच्या वेळेस आज दुपारी उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत स्थानिक नेते अजय चौधरी देखील उपस्थित होते. आज सकाळी अभिनेता कार्तिक आर्यन देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचला होता.


IMD Monsoon Forecast : महाराष्ट्रात आज पुन्हा पावसाचा इशारा, या भागांना हायअलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी अधून-मधून कोसळण्याची शक्यात आहे. कोकणाबाबत बोलायचे झाल्यास आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागता विशेष: मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.


आणखी एक कायदा!

अ‍ॅड. प्रदीप उमाप कोलकातामधील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानंतर उसळलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने महिला सुरक्षिततेसाठीचे ‘अपराजिता’ नावाचे विधेयक विधानसभेत संमत केले. अपराजिता असो, शक्ती कायदा असो, दिशा असो किंवा पोक्सो असो; केवळ कायदे कठोर करणे हे बलात्काराच्या प्रश्नाचे अंतिम...


Sonali Kulkarni Ganpati : सोनाली कुलकर्णीनं स्वत: साकारला गणपती बाप्पा

Sonali Kulkarni Ganpati : सोनाली कुलकर्णीनं स्वत: साकारला गणपती बाप्पा आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


Circles of Freedom Book Review: सर्कल्स ऑफ फ्रीडम; 'स्वातंत्र्यलढ्याची प्रभावी मांडणी'

जतीन देसाई भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेले आणि एकमेकांचे चांगले पाच मित्र, त्यांची वाटचाल आणि त्यातून उलगडणारा स्वातंत्र्याचा इतिहास मुत्सद्दी-इतिहासकार टी. सी. ए. राघवन यांनी त्यांच्या ‘सर्कल्स ऑफ फ्रीडम : फ्रेंडशिप, लव्ह अँड लॉयल्टी इन द इंडियन नॅशनल स्ट्रगल’ या पुस्तकात मांडला आहे. असफ अली, सरोजिनी नायडू, सय्यद हुसेन, सय्यद मेहमूद आणि ...


Mhada Lottery 2024 Date: या दिवशी निघणार म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत, संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Mhada Mumbai Lottery 2024 Result Date: म्हाडाच्या मुंबई मंडळाने गेल्या महिन्यात 8 ऑगस्ट रोजी विविध गृहनिर्माण प्रकल्पातील 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली होती. या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता निकालाची तारीख देखील म्हाडाने जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 8 ऑक्टोबर रोजी ही सोडत काढण्यात येणार आहे.


Assembly elections : हरियाणाचा मतसंग्राम

संजीब आचार्य, हरियाणा यंदाचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हरियाणात एक ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असणार्‍या काँग्रेससाठी दोन्ही राज्ये महत्त्वाची आहेत. लोक...


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :8 सप्टेंबर 2024: ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :8 सप्टेंबर 2024: ABP Majha अन्नत्याग आंदोलनामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे. चार दिवस अन्नत्याग केल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे. यामुळं किडणीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तुपकरांवर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकरी प्रश्नी 11 सप्टेंबर रोजी रविकांत तुपकरांची राज्य सरकार सोबत मुंबईत बैठक होणार आहे. रविकांत तुपकरांच्या नेमक्या मागण्या काय? महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. परंतू, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्चही निघत नाही आणि कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चाचा अर्धा भाव देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच कारणासाठी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळवण्यासाठी रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरु आहे. मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Extreme heavy rain) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची शंभर टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. याशिवाय, फेब्रुवारीपर्यंत मिळायला हवा असलेला पीक विमा (Crop insurance) अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शंभर टक्के पीक विमा सर्व पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन आणि कापूस दरासह पिक विम्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकर हे लढा देत आहेत.


गरज सायबर साक्षरतेची

डॉ. दीपक शिकारपूर आता साक्षरतेची व्याख्याच बदलली आहे. आजच्या युगात लिहिता-वाचता येण्याबरोबरच ज्याला संगणक, मोबाईल अशी डिजिटल उपकरणे वापरता येतात, तीच व्यक्ती खरी साक्षर आहे. अनेकवेळा मध्यस्थ, दलाल निरक्षरतेचा फायदा घेऊन लाभ मिळवतातात. यासाठी सर्व भारतीयांना डिजिटली साक्षर करणे हे महत्त्वाचे आहे. त्याासाठी आपण तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकतो. आज (दि. 8 स...


Kolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!

Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?


MGIMS Recruitment 2024: महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत भरती, वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना संधी

MGIMS Wardha Bharti 2024: महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था वर्धा येथे प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या पदांसाठीच्या ६० जागा रिक्त आहेत. या जागांवर योग्य आणि पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी संस्थेद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून मुलाखत फेरीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. ९ सप्टेंबर २०२४ पूर्वी सादर करू शकतात.


भयकथांचा भगीरथ…

धारपांनी केवळ भयकथाच नव्हे, तर सू़डकथा, गूढकथा, विज्ञानकथा, सामाजिक कादंबऱ्या आणि महत्त्वाचे म्हणजे रहस्यकथाही लिहिल्या.


झटपट बातम्यांचा आढावा घ्या

Get instant news reports


Kartik Aaryan Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक

Kartik Aaryan Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान...


Manipur Rocket Attack : मणिपूरमध्ये पुन्हा जाळपोळ, आता ड्रोन आणि रॉकेटने होत आहेत हल्ले, जाणून घ्या सविस्तर

Manipur Rocket Attack : मणिपूरमध्ये लष्कराची हेलिकॉप्टर हवाई गस्त घालत आहेत. याशिवाय संवेदनशील भागात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ज्या भागातून लांब पल्ल्याचे रॉकेट आणि ड्रोन डागण्यात आले त्या भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.


पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला चपराक

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) ‘पाकिस्तानसोबत अखंड वाटाघाटींचे आणि चर्चेचे युग संपले आहे’, असे स्पष्ट विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच केले. या विधानानंतर अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी आणि काही माध्यमांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेत पाकिस्तानशी चर्चा करायला हवी, अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता परराष्ट्रमंत्...


Ganesh Chaturthi 2024 : पुण्यातील 'दगडूशेठ' गणपतीसमोर 35 हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण आणि महाआरती

Ganesh Chaturthi 2024 : ॠषीपंचमीनिमित्त पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सभामंडपात गणपतीसमोर महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण करायला सुरुवात केली.


सर्वकार्येषु सर्वदा : वेशीबाहेरील मुलांची शाळा

गेल्या दशकभरात उमेदच्या कामाचा पसारा वाढत तिथे सध्या साधारण ७० मुले आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत राहत आहेत.


'पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ दे,' खोतकरांचं साकडं

Vow Of Arjun Khotkar For Eknath Shinde


Dagdusheth Aarti : भक्तांकडून भक्तीभावाने पुण्यातील दगडूशेठची आरती

Dagdusheth Aarti : भक्तांकडून भक्तीभावाने पुण्यातील दगडूशेठची आरती पुण्याच्या प्रसिद्ध आणि पुणेकरांच्या लाडक्या असलेल्या दगडूशेठ गणपती मंदिरात पहाटे पासून गर्दी केलीये . अथर्व शीर्ष पठण झाल आणि आता ७:४६ ला आरती सुरू होईल….


आयएएस पूजा खेडकर यांना युपीएससीकडून बडतर्फ

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना युपीएससीने आयएएस पदावरून बडतर्फ केले. अडचणी वाढल्या.


Malegaon Crime News | मालेगावमध्ये चड्डी बनियन गॅंगची दहशत

नाशिक : मालेगाव शहरात चड्डी बनियन गँगमधील चोरट्यांनी गेल्या १५ दिवसांत चोरी, घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरून एका सराईत चोरट्यास पकडले आहे. मात्र तो या गँगमधील सदस्य आहे का नाही याची चौकशी मालेगाव पोलिस करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मनमाड चौफुलीवरील खते विक्री, हा...


Mulund Hit And Run: मुलुंड गणेश मंडळातील दोघांना भरधाव कारने उडवलं

Mulund Hit And Run: मुलुंड गणेश मंडळातील दोघांना भरधाव कारने उडवलं मुलुंड मध्ये पहाटे चार वाजता एक बीएमडबल्यू कार ने रस्त्यावर बॅनर लावणारया दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्या ची परिस्थिती गंभीर आहे. मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंड च्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ रस्त्यावर शिडी लावून बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्ट च्या ब्रिज कडे जात असतांना यादोघांना शिडीसह जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला देखिल नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील ची प्रकृती गंभीर आहे, घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून कार चा आणि चालकाचा शोध सुरू आहे.


गणेश आगमन मिरवणुकीत शेकडो बालवारकऱ्यांची दिंडी

टोप : पुढारी वृत्तसेवा हातकणंगले तालुक्यातील टोप येथील शहीद भगतसिंग तरुण मंडळाच्या दगडूशेठ गणपती मूर्तीचे आगमन झाले. या मिरवणुकीत डॉल्बीच्या दणदणाटाला फाटा देत शेकडो बाल वारकऱ्यांची टाळ मृदुंग व हरिनामाचा गजर करणारी दिंडी काढली. ही दिंडी गावातील प्रमुख मार्गावरून निघाली. मंडळाने ही पर्यावरणस्नेही गणेश आगमन मिरवणूक आयोजित करत सर्वांचे लक्ष वेधून घेत...


Bhausaheb Rangari Pune : पुण्यातून भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती

Bhausaheb Rangari Pune : पुण्यातून भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


Kolhapur Political News | विधानसभा निवडणुकीत बंडखोरी अटळ!

चंद्रशेखर माताडे कोल्हापूर : ऑक्टोबरमध्ये होणार म्हणून गाजत असलेली विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार, असे चित्र आहे. अपेक्षित वेळेपेक्षा नियोजित वेळेत निवडणूक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आता पक्ष नेते आणि इच्छुकांना भरपूर वेळ मिळाला आहे. उमेदवारीसाठी दबावतंत्र दोन्ही बाजूंनी सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपावरून ताणाताणी आह...


BJP On Jayant Patil : जयंत पाटलांनी वापरलेल्या 'खंडणी' शब्दावर भाजपचा आक्षेप

BJP On Jayant Patil : जयंत पाटलांनी वापरलेल्या 'खंडणी' शब्दावर भाजपचा आक्षेप जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर भाजपनं आक्षेप घेतलाय.. सूरतेच्या सरदाराकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती.. त्यावेळी सूरतवरुन आलेल्या दूतानंच शिवाजी महाराजांवर हल्ला केला.. आणि त्यामुळंच शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली असं जयंत पाटील म्हणाले होते.. यातल्या खंडणी या शब्दाला भाजपनं आक्षेप घेतलाय.. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खंडणी शब्द वापरणं योग्य नाही असं फडणवीस म्हणालेत... फडणवीसांच्या या वक्तव्यावर जयंत पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय..


Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान

Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान...


Manoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha

Manoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज दिलंय.. मराठा आरक्षणाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून घ्या असं चॅलेंज देताना राजेंद्र राऊत चांगलेच संतापले.. जरांगे पाटील आमदारांबद्दल काहीही बोलतात, शिवीगाळ करतात असं राऊत म्हणालेत.. राजेंद्र राऊत हे बार्शी विधानसभेचे भाजप समर्थक आमदार आहेत.. दुसरीकडे राजेंद्र राऊत यांच्या विरोधातल्या कार्यकर्त्यांची जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली.. या बैठकीत जरांगेंनी राजेंद्र राऊतांना प्रतिआव्हान दिलंय.. राजेंद्र राऊतांनी महायुतीच्या नेत्यांकडून आधी लिहून घ्यावं असं जरांगे म्हणालेत...


PM Modi Brunei Visit: मोदींची पूर्वाभिमुखता, द्विपक्षीय संबंधांसाठी ब्रुनेईला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रुनेई आणि सिंगापूर या देशांचा ताजा दौरा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. हिंद-प्रशांत महासागर टापूतील देशांशी संबंध वाढविण्यासाठी मोदी सरकारने आखलेल्या पूर्वाभिमुख धोरणाला पूरक असाच हा दौरा होता. द्विपक्षीय संबंधांसाठी ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान. मलय द्वीपसमूहातील ब्रुनेईचे स्थान महत्त्वाचे आह...


Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चा

Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यायत... त्यासाठी त्यांनी खास एक जाहिरातही प्रसिद्ध केलीय... मात्र याच जाहिरातीची महाराष्ट्रभर चर्चा सुरूय... कारण, त्या जाहिरातीत सरकारी योजनांचं प्रमोशन तर केलंय... मात्र त्यात ना मुख्यमंच्री शिंदेंचा उल्लेख आहे, ना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा... दिसतायत... वन अँड ओन्ली अजितदादा... पाहूयात...


ABP Majha Headlines : 7 PM : 8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 7 PM : 8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स "ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणार प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात. प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत", असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या, देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा प्रसाद लाड म्हणाले, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु.


Ganeshotsav : देशापल्याडचे गणराय

अभय कुलकर्णी, मस्कत आपल्या संस्कृतीमध्ये गणपती हे आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना ती गणेशपूजनाने होते. पूर्वीपासून अगदी प्राचीन काळापासून जपान, जावा, कंबोडिया, थायलंड, नेपाळ, चीन, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये गणपतीची पूजा केली जात असे. ब्राझीलसारख्या देशामध्ये तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. या बहुतेक देशा...


Raj Thackeray Home Ganpati : राज ठाकरेंच्या घरी विघ्नहर्ता विराजमान! ABP Majha

Raj Thackeray Home Ganpati : राज ठाकरेंच्या घरी विघ्नहर्ता विराजमान! ABP Majha राज ठाकरे यांच्या घरी विघ्नहर्ता विराजमान


Nashik Accident | ट्रकच्या चाकाखाली आल्याने तरुण ठार

चांदवड : शहरातील भैरवनाथ कॉलनीत बुधवारी (दि. ४) रात्री ट्रकच्या चाकाखाली आल्याने युवक ठार झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. चांदवड पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेत त्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. कोंबडवाडी शिवारातील राशेवाडी येथील ज्ञानेश्वर अभिमन मोरे (३८) हा बुधवार (दि.4) रात्री ९.३० च्या सुमारास भैरवनाथ कॉलनीत असताना त्याला ट्रकने (एम. एच. १५, इ. ...


पुढचं पाऊल

डॉ. जयदेवी पवार हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने मुलींच्या लग्नासंदर्भातील ‘हिमाचल प्रदेश बाल विवाह प्रतिबंध विधेयक 2024’ संमत केले आहे. त्यानुसार या राज्यात मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे होणार आहे. असा कायदा करणारे हिमाचल प्रदेश हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे. मुलीच्या लग्नाचे वय आता २१ वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020...


Raigad Bus Accident : दोन भरधाव बस समोरासमोर धडकल्या, वाहनांचं बोनेट फुटलं, भीषण अपघातात २५ जण जखमी

Raigad Bus Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणेजवळ दोन बसची एकमेकांना धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जण जखमी झाले. तर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :8 सप्टेंबर 2024 : ABP Majha

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :8 सप्टेंबर 2024 : ABP Majha "ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणार प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात. प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत", असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या, देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा प्रसाद लाड म्हणाले, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु.


बदलत्या विदेशनीतीचे फलित

डॉ. शैलेंद्र देवळाणकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनेई आणि सिंगापूर या दोन देशांना अलीकडेच दिलेली भेट ही अनेकार्थांनी महत्त्वाची ठरली. हे दोन्ही देश आसियान या शक्तिशाली व्यापारी गटाचे सदस्य असून त्यांच्या आर्थिक विकासाचे प्रतिमान भारतासाठी प्रेरणादायी आहे. चीनबरोबर या देशांचे आर्थिक सहकार्य असले तरी बदलत्या काळात या देशांना त्यांच्या निर्यातीमध...


Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन

Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं.. . व्यायामशाळेच्या गणेशोत्सवाला 99 वर्ष पूर्ण झाले असून या मंडळाने शतक महोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. दरम्यान या गणपतीच्या मिरवणुकीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी


Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात वैद्यकीय सहाय्यक पदासाठी भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू

Indian Navy Recruitment 2024 Medical Assistant: भारतीय नौदलाने बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी SSR वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती अविवाहित पुरुषांसाठी असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 सप्टेंबरपासून सुरू झाले आहेत. इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.