व्हिडिओ

Trending:


Nashik| नाशिकमध्ये जोर, मराठवाड्यासाठी दिलासा

Nashik Dam Good Condition Report


Supreme Court On Minerals Royalty: खनिजांवरील हक्क

Supreme Court On Minerals Royalty: राज्यांच्या सीमांतील खनिजांवर रॉयल्टी अर्थात स्वामित्वधन आकारण्याचा अधिकार नेमका कुणाचा, याचा मोठाच पेच देश गेल्या अनेक वर्षांपासून विविध निमित्ताने अनुभवतो आहे.


Sindhudurg Crime : विदेशी महिलेला सिंधुदुर्गातील जंगलात साखळदंडाने बांधलं, गुराख्यानं पाहिलं अन् पोलिसांना सांगितलं

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली असून रोणपाल जंगलात एक विदेशी महिला साखळदंडाने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळून आली. एका गुराख्याच्या जागरूकतेमुळे ही घटना उघडकीस आली. या महिलेची सुटका करण्यात आली असून तिच्यावर आता सावंतवाडी कुटीर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तपास (Sindhudurg Crime) सुरू केला असून अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तामिळनाडूमधील रहिवासी असलेली ही महिला मूळ अमेरिकन नागरिक असल्याचं...


IAS Pooja Khedkar Update : IAS पूजा खेडकर प्रकरणी डॉ वाबळेंचा चौकशी अहवाल आयुक्तांनी फेटाळला, अहवालात सुधारणा करण्याचे दिले आदेश

IAS Pooja Khedkar Update : राज्यभरात सध्या चर्चेत आलेली वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकरला (IAS Pooja Khedkar) दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र देणारे डॉक्टर अडचणीत आले आहेत. दिव्यांग प्रमाणपत्राबाबत आता वायसीएम रूग्णालयात चौकशी सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणात डॉक्टर राजेश वाबळेंचा चौकशीचा अहवाल फेटाळण्यात आला आहे. आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) प्रकरणात पिंपरी पालिकेच्या वायसीएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर राजेश वाबळेंचा चौकशीचा...


कोल्हापूरमध्ये NDRF अलर्ट मोडवर

Kolhapur Rain NDRF Appointed


Bangladeshi Youtuber Viral Video: भारतात अवैधरीत्या कसं शिरायचं, बांगलादेशी यूट्यूबरच्या व्हिडीओमुळे खळबळ; नेटिझन्सकडून कारवाईची मागणी!

या व्हिडीओमध्ये सदर यूट्यूबर बांगलादेशमधून भारतात कोणत्याही व्हिसा वा पासपोर्टशिवाय कसा प्रवेश करावा, यासंदर्भात दावा करत असल्याचं सांगितलं जात आहे.


RRC Railway ITI Vacancy 2024: रेल्वेत अप्रेंटिसशिप पदांची मेगाभरती! १०वी उत्तीर्ण असलेल्या तरुणांना संधी, 'असा' करा अर्ज

Mumbai Railway Recruitment 2024: रेल्वे रिक्रुटमेंट सेलतर्फे अप्रेंटिसशिपच्या २ हजार ४२४ पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. या भरतीत वय वर्ष १५ ते २५ या वयोगटातील इच्छुक उमेदवार सहभागी होऊ शकतात. १५ ऑगस्ट 2024 ही अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख असेल. हा अर्ज कसा भरावा आणि कुठून भरावा हे जाणून घेऊ.


दुर्लक्षित वीराची अज्ञात कथा

या करारान्वये मराठा फौजा बादशहाचे सर्व संकटांपासून रक्षण करतील आणि त्यासाठी आपला एक सेनापती व सैन्य नेहमीच दिल्लीत ठेवतील, अशी तरतूद होती.


Ravindra Chavan on Mumbai Goa Highway : मुंबई गोवा हायवे गणपतीपूर्वी पूर्ण होणार

Ravindra Chavan on Mumbai Goa Highway : मुंबई गोवा हायवे गणपतीपूर्वी पूर्ण होणार रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग पॅकेज 1 ते 10 संदर्भात पूर्ण करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना प्रसार माध्यमांशी बोलण्यास रविंद्र चव्हान यांची मात्र टाळाटाळ सभा स्थळावरून चव्हान यांनी घेतला काढता पाय Anchor - सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे आज रायगड मधील पेण येथे आले असता त्यांनी रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग संदर्भात अधिकाऱ्यांशी आढावा बैठक घेतली रखडलेल्या अनेक पॅकेज ची कामे पुर्ण कारा अश्या सूचना देखील त्यांनी यावेळी सबंधित अधिकाऱ्यांना दिल्या, मात्र या संदर्भात त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलणे टाळले शिवाय पत्रकारांनी मुंबई गोवा राष्ट्रिय महामार्ग अजून किती वेळ प्रतीक्षेत राहणार या विचारलेल्या प्रश्नांवर ही त्यांनी भाष्य न करता तेथून काढता पाय घेतला ,यावेळी त्यांनी गाडीत बसून तेथून निघण्याचा प्रयत्न केला.


Sharad Pawar on Raj Thackeray: “दुर्दैवाने जनतेनं राज ठाकरेंसारखी भूमिका…”, शरद पवारांचा टोला; अजित पवारांनाही केलं लक्ष्य!

Sharad Pawar on Raj Thackeray: शरद पवारांना पत्रकार परिषदेत राज ठाकरेंच्या भूमिकेबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावर त्यांनी टिप्पणी केली.


Navi Mumbai| नवी मुंबईत चार मजली इमारत कोसळली

Navi Mumbai Four Storey Building Collapsed


Pune Zika Virus: चिंता वाढली! पुण्यात झिकाने घेतला दोघांचा बळी

Zika Virus in Pune : झिका व्हायरसने सध्या राज्याची चिंता वाढवली आहे. त्यात पुण्यात झिका बंधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सुरुवातीला शहरी भाग आणि आता ग्रामीण भागातही या विषाणुने बाधित रुग्ण आढळून येत आहे. अशात झिकामुळे 2 जणांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.


'हा दिवा मी महाराष्ट्राच्या जेलमध्ये...', शऱद पवारांच्या अमित शाहांवरील टीकेने भाजपा नेते संतप्त, म्हणाले 'खोट्या...'

Sharad Pawar on Amit Shah: तो दिवा मी महाराष्ट्राच्या जेलमध्ये पाहिला आहे अशा शब्दांत शरद पवारांनी (Sharad Pawar) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान शरद पवारांच्या या विधानामुळे भाजपा नेते संतप्त झाले असून, जाहीर माफीची मागणी करत आहेत.


Pandharpur| पंढरपूरात भीमा नदीची पाणीपातळी वाढली

Pandharpur Bhima River Flood Situation


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा : 27 जुलै 2024 : ABP Majha

सांगलीतील कृष्णा नदीची पाणीपातळी 40 फुटांवर , खबरदारी म्हणून लष्कराची एक तुकडी सांगलीत दाखल सांगलीच्या मिरज, पलूस, वाळवा आणि शिराळा तालुक्यातील सर्व अंगणवाडी, शाळा आणि महाविद्यालयांना आज सुट्टी, कृष्णा- वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कणेगाव, भरतवाडी गावाला वारणा नदीच्या पाण्याचा विळखा, गावाचा संपर्क तुटल्यामुळे नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर. चंद्रपूर जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता, खबरदारी म्हणून सर्व अंगणवाड्या, शाळा, महाविद्यालये आणि खासगी कोचिंग क्लासेस बंद राहणार. हिंगोलीच्या येलकीमध्ये मोठया प्रमाणात पाऊस, नदी- नाल्यांना पूर, 4 गावांचा तुटला संपर्क, वाहतूकही खोळंबली, काही नागरिकांनी जीव धोक्यात घालत पुराच्या पाण्यातून काढला मार्ग. भंडाऱ्यात सकाळपासून पावसाला सुरुवात, कुठे मध्यम, तर कुठे हलक्या सरी, आठवडाभरापूर्वी मुसळधार पावसानं लाखांदूर आणि पवनी तालुक्यातील हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली होती. पुण्यातील पुलाच्या वाडीत शिरलेलं पाणी ओसरलं, नागरिकांच्या घरातील सामानाचं नुकसान. पुण्याच्या एकतानगरमधील पूरस्थितीची खासदार सुप्रिया सुळेंकडून पाहणी, अनेक संसार पाण्यात गेले याला जबाबदार कोण? सुळेंचा सवाल, तर पालिकेच्या निष्काळजीपणामुळे पूरस्थिती, सुळेंचा आरोप.


kargil War : कारगिल युद्धाला 25 वर्ष, पाकिस्तान भारतविरोधी भूमिका सोडू शकेल का?

kargil War : कारगिल युद्धाला 25 वर्ष, पाकिस्तान भारतविरोधी भूमिका सोडू शकेल का? १९९९ साली भारतानं पाकिस्तानला धूळ चारली... तेव्हापासून आजपर्यंत पाकिस्ताननं एकदाही थेट युद्धाची हिम्मत दाखवली नाही... पण, शेपूट वाकडं ते वाकडंच... कारण, थेट हल्ला करण्याची हिम्मत नसलेल्या पाकिस्तानची घुसखोरी कायम राहिली. सीमा भागात फुटीरतावाद्यांना मदत वाढवली.. आणि दहशतवादाला अजून कुमक पोहचवणे सुरु केली. त्यातून मुंबईतील हल्ला असो पाठणकोटमध्ये लष्करी तळावरचा हल्ला असो.. अशा सगळ्याच दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचाच हात होता.. हे उघड झालं.. भारतानंही या भ्याड हल्ल्यांचं निधड्या छातीनं उत्तर दिलं... सर्जिकल स्ट्राईक असो की एअर स्ट्राईक... भारतानंही पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून यमसदनी धाडलं.. गेल्या पंचविस वर्षांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामरिकदृष्ट्या काय बदल झालाय.. याचंच हे एक उदाहरण... याशिवाय आणखी काय काय बदल झालाय. सांगतायेत ब्रिगेडीअर हेमंत महाजन आणि संरक्षणतज्ज्ञ सतीश ढगे.


Chanakya Niti : याबाबतीत पुरुषांच्या वरचढ असतात महिला

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये त्यांनी महिलांकडे असलेल्या ताकदीबाबत सांगितलं आहे. बहुवीर्यबलम् राजयो ब्राह्मणो ब्रह्मविद बळी । रूप-यौवन-माधुर्य-स्त्रियां-बालमनुत्तमम् । या श्लोकात याचा उल्लेख आहे. या श्लोकामध्ये राजा, ब्राह्मण आणि महिलेच्या ताकदीबाबत सांगण्यात आलं आहे. चाणक्य सांगतात स्त्रियांसाठी त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं रूप, तारुण्य आणि मधूर वाणी, सौंदर्य. स्त्रियांचे सौंदर्य हेच त्यांचं बलस्थान मानलं आहे. गोड बोलण्याच्या जोरावर स्त्रिया सगळ्यांनाच आपलं प्रशंसक बनवतात. त्यांचा सर्वत्र सन्मान होतो, तिच्या या गुणामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते, कुटुंबातील अनेक पिढ्यांना चांगले संस्कार मिळतात.


Chandrapur Updates: धक्कादायक! दहाव्या वर्गातील विद्यार्थाने संपविले जीवन

यथार्थ सुभाष भोयर वय पंधरा वर्षे राहणार गुरुनगर असे आत्महत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे.


अग्रलेख: मगरमिठीत महानगरे…

‘स्मार्ट’ आणि गुणी यातला फरक माहीत नसेल तर जे होते ते आपल्या शहरांचे झाले आहे; हेच यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा दिसले...


Nanded News : मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कारासाठी कंबरेएवढ्या पाण्यातून काढावा लागला मार्ग!

अहमद शेख लोहा : लोहा तालुक्यात मागच्या चार-पाच दिवसांपासून सतत धार पाऊस असल्यामुळे नदी-नाले तुडुंब भरून वाहत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून धानोरा मक्ता येथे रस्त्याची मागणी करून कोणत्याही लोकप्रतिनिधीने ती पूर्ण केली नाही. त्यामुळे येथील लोकांना अंत्यविधीसाठी पाण्यातून रस्ता काढून अंत्यविधी करावा लागत आहे. त्याचाच प्रत्यय काल आला आहे. येथील एका वयो...


Kolhapur Flood Update : महामार्गावर कोणत्याही क्षणी पाणी येण्याची शक्यता

शिरोली एमआयडीसी : सुनील कांबळे पुलाची शिरोली येथील सांगली फाटा येथे महापुराचे पाणी महामार्गाच्या समांतर आले आहे. धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसाचा जोर वाढला तर कोणत्याही क्षणी महामार्गावर पाणी येऊ शकते अशी सध्याची परिस्थिती आहे. महामार्गावर युद्ध पातळीवर रुंदीकरण करण्यात येत असून, यामुळे वाहतुकीची काही प्रमाणात कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर...


RBI Recruitment : आरबीआयमध्ये ऑफिसर बनण्याची संधी, ‘इतक्या’ जागा भरणार, जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

RBI Recruitment 2024: आरबीआयमध्ये नोकरीची संधी उपलब्ध झाली असून पात्र उमेदवार rbi.org.in येथे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑगस्ट २०२४ आहे.


Goa Assembly Session : 'गोव्यात महिला अत्याचाराची प्रकरणे वाढली'

पणजी : पुढारी वृत्तसेवा राज्यात महिलांवरील अत्याचारात दिवसेंदिवस वाढ झाली असून, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी विधानसभेत दिलेल्या लेखी माहितीनुसार राज्यात दररोज किमान एका महिलेवर अत्याचार होतो. गेल्या पाच वर्षांत महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांचे प्रतिदिन नोंदवलेले प्रमाण 0.83:1 आहे, असे मुख्यमंत्र्यांनी कुडतरीचे आमदार आमदार रेजीनाल्ड यां...


Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारने लाईव्ह चर्चा घडवावी : शरद पवार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या विषयामुळे राज्यातील सलोख बिडघत चालला आहे. त्यावर तोडगा निघणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन आता या विषयावर लाईव्ह चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. या चर्चासाठी सत्ताधारी, विरोधकांबरोबर मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके यांच्यासह मराठा आणि ओबीसी नेत्यांना बोलविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्र...


Boisar Train Derailed : मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरले, पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळील घटना

Palghar Goods Train Derailed: पालघरमधील बोईसर रेल्वे स्थानकाजवळ मालगाडीचे चार डबे रुळावरून घसरल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवााने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.


Leopard attack : पालेबारसा गावात बिबट्याचा बापलेकावर हल्ला

चंद्रपूर ; पुढारी वृत्तसेवा जंगलालगतच्या गावांमध्ये वाघ आणि बिबट्यांनी चांगलाच धुडगूस सुरू केला आहे. थेट गावात पाळीव जनावरांची शिकार करण्याकरीता येणाऱ्या बिबट्यांच्या हल्यात नागरिकांचे कुठे जीव जात आहेत. तर कुठे जखमी व्हावे लागत आहे. आज (शनिवार) दुपारच्या सुमारास सावली तालुक्यातील पालेबारसा गावात शिरलेल्या बिबट्याने बाप लेकाला जखमी केल्याची घटना घड...


LLB Admission 2024: विधी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू, वेळापत्रक जाहीर; पहिली गुणवत्ता यादी कधी लागणार?

Law Admission 2024 Maharashtra: प्रवेशासाठी गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ११ हजार कमी, म्हणजेच ३८ हजार ९१९ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले आहेत.


शब्दकळा- जांगळबुत्ता

फायदा होवो की तोटा, ‘जांगळबुत्ता झाला’ म्हटले की संपले. दोन प्रेमिकांच्या गुजगोष्टी म्हणजे तिसऱ्यासाठी जांगळबुत्ताच.


Sangli। सांगलीही पूरस्थिती कायम

Sangli Flood Situation Krishna And Warna River Water Level Rising


पूजा खेडकरांच्या कागदपत्रांबाबत आक्षेप

Kumbhar on pooja Khedkar Certificate


Raigad Rain Update | पाऊस थांबल्याने पूर परिस्थिती निवळली

रायगड : पावसाने हवामान विभागाच्या अंदाजाला आज हुलकावणी दिली आहे. शुक्रवारसाठी रायगड जिल्हयाला पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने जाहीर केला होता. मात्र शुक्रवारी तुरळक सरी सोडल्यास मोठा पाऊस जिल्हयात झाला नाही. पावसाचा जोर कमी झाल्याने जिल्हयातील नद्यांची पातळी कमी होऊन पूरस्थिती ओसरत आहे. त्यामुळे रोहा, महाड, पेण तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा निश्...