निवडणूक

Trending:


Dharashiv Lok Sabha Election : बुद्धिजीवींच्या नजरेतून महाराष्ट्राचं र

Dharashiv Lok Sabha Election : बुद्धिजीवींच्या नजरेतून महाराष्ट्राचं राजकारण... धाराशिवचे चौकस मतदार काय म्हणतायत?


गांधी प्रतिमानांची आजची भावरूपे

अजय कांडर यांच्या अलीकडेच प्रकाशित झालेल्या ‘अजूनही जिवंत आहे गांधी’ या संग्रहातील कवितेतून महात्मा गांधींविषयीच्या विविध भावजाणिवा प्रकटल्या आहेत.


Dadar Railway Station Express Train Fire | दादर स्थानकावर अमरावती एक्सप्रेसला आग; पाहा व्हिडिओ

Dadar Railway Station Express Train Fire


Maharashtra News | राज्यावर पाणीटंचाईचं भीषण संकट

Maharashtra State Water Problem


MSRTC Bus Pass: 1170 रुपयांत फिरा अख्खा महाराष्ट्र, एसटीकडून स्पेशल पासची सुविधा

MSRTC Bus Pass Scheme: तुम्ही देखील सुट्ट्यांमध्ये एसटीने प्रवास करण्याचा विचार करत असाल तर एसटीने ऑफर केलेली प्रवासी पास योजना तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यामुळे तुमचा प्रवासाचा मोठ्या प्रमाणात खर्च वाचू शकतो. या पासचा वापर करून तुम्ही निवडलेल्या कोणत्याही बसमधून आणि कोणत्याही ठिकाणी विशिष्ट कालावधीत प्रवास करता येतो.


Parbhani Crime: धक्कादायक! परभणीत सैराट, आंतरजातीय विवाहाला विरोध करत पोटच्या मुलीची जन्मदात्यांनी केली हत्या

Parbhani Honour Killing : प्रेम प्रकरणाला विरोध करात आई-वडिलांनी पोटच्या मुलीची हत्या केल्याचा प्रकार परभणी जिल्ह्यात घडला. ऑनर किलिंगच्या या घटनेने परभणी जिल्हा हादरला आहे. आई-वडिलांचा विरोध असताना मुलीने आंतरजातीय विवाहाचा निश्चय केला होता. यामुळे मुलीचे आई-वडिल नाराज होते, त्यांनी या विवाहाला विरोध होता. त्यातुनच ही धक्कादायक घटना घडली आहे.


Chanakya Niti - चाणक्य म्हणाले, या महिलेपासून सावधान; गरज संपली की...

एखाद्याने कोणत्याही ठिकाणाशी, व्यक्तीशी किंवा वस्तूशी जास्त प्रमाणात जोडलं जाऊ नये, कारण ते निघून गेल्यावर तुम्हाला जास्त त्रास होईल. आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीत हे वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट केलं आहे. प्रजा फक्त तेजस्वी राजाचा आदर करते.. जेव्हा तो शक्तीहीन होतो तेव्हा लोक राजाला सोडून देतात. निसर्ग नियमानुसार झाडांवर राहणारे पक्षी झाडावर सावली, फळं मिळेपर्यंत बसतात. घरात अचानक आलेल्या पाहुण्यांचं खाण्यापिण्यानं स्वागत केलं जातं. तोही सामाजिक नियमांनुसार निरोप घेतो आणि आपल्या इच्छित स्थळी जातो. वेश्या व्यवयास म्हणजे इतर पुरुषांकडून पैसे लुटणं. पैसे संपले की ती त्यांच्याकडे पाठ फिरवते.


LokSabha Elections : मतदानासाठी ओळखीचे कोणते पुरावे ग्राह्य, माहिती आहेत का?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदार छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त इतर 12 पुरावे ओळखीचे पुरावे म्हणून ग्राह्य धरले असून, त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत 7 मे रोजी बारामती आणि …


Malshej | अपघातात तिघांचा जागीच मृत्यू, तिघे गंभीर जखमी

Malshej Tanker Accident


शब्दकळा: दिठी

दिठी हा शब्द आध्यात्मिक दृष्टीनेच वापरलेला दिसेल. डोळ्यांची खोबण असाही त्याचा एक अर्थ काही जण सांगतात. दृष्टी समोर पाहते, तर आंतरदृष्टी या अर्थाने दिठी हा शब्द अधिक वापरलेला लक्षात येतो.


Bullet Train : भारतात बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? रेल्वेनं दिली उत्तर

मुंबई ते अहमदाबाद बुलेट ट्रेनची खूप चर्चा आहे. पण या रुटचं काम पूर्ण कधी होईल, याबद्दल माहिती विचारण्यासाठी नुकताच एक आरटीआय अर्ज दाखल करण्यात आला होता. त्या अर्जाच्या उत्तरात बुलेट ट्रेनचे ट्रॅक तयार करणाऱ्या 'नॅशनल हाय स्पीड रेल कॉरपोरेशन लिमिटेड'ने माहिती दिली आहे. 508 किलोमीटर लांब हा रूट कधी पूर्ण होईल ते आताच सांगता येणार नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.सुरत व बिलिमोरादरम्यान ट्रायल रन केव्हा होईल?ते म्हणाले, "ट्रॅकच्या कामासाठी 'व्हायाडक्ट'चा...


बुद्धाचा सम्यक जीवनप्रवास

बुद्धाचे चिंतन, आयुष्याचा अनुभव, त्यांना झालेली समग्र वास्तव जीवनाची जाणीव, यातूनच बुद्धांचा प्रतीत्यसमुत्पाद हा सिद्धान्त दिसून येतो.


किती करणार शहर बोडखं?

वायू प्रदूषण, कार्बन शोषून घेण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा झाडे असण्याची मोठी गरज असताना, फार कमी ठिकाणी दुतर्फा झाडे असल्याचे दुर्दैवाने दिसून येते.


Buddha Purnima 2024 Date: वैशाखमध्ये कधी आहे बुद्ध पौर्णिमा? जाणून घ्या तिथी आणि महत्त्व

Buddha Purnima 2024 Date And Time: हिंदू मान्यतेनुसार गौतम बुद्धांचा जन्म वैशाख महिन्यातील पौर्णिमा तिथीला झाला. याच दिवशी गौतम बुद्धांना आत्मज्ञानही प्राप्त झाले होते. त्यामुळे हिंदू आणि बौद्ध धर्मात वैशाख पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. वैशाख पौर्णिमा ही बुद्ध पोर्णिमा म्हणूनही ओळखली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याची परंपरा आहे.


VIDEO|मराठवाड्यात पावसाची शक्यता

Drought Situation Over Sangli


Weather Update : मे महिना आग ओकणार, 6 मे पासून हवामानात मोठा बदल

Weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात मोठा बदल झालेला पाहायला मिळत आहे. 40 डिग्रीस सेल्सियसवर पारा गेला आहे. मे महिना प्रचंड ऊन जाणवणार आहे.


आजचा भारत विकसित आणि विश्वबंधू

भारतीयांसाठी जागतिक कार्यस्थळे खुली होण्यातून केवळ व्यक्तिगत संधीच वाढतील असे नव्हे, तर राष्ट्रीय क्षमतांची व्याप्ती वाढण्यासही मदत होईल.


Problems of Mango grower Farmers

Problems of Mango grower Farmers | आंबा उत्पादकांच्या समस्या काय? थेट तळकोकणातून ग्राऊंड रिपोर्ट | Loksabha Election


आमदार रेवण्णांना अटक

बंगळूर, पुढारी वृत्तसेवा : घरकाम करण्यासाठी येणार्‍या महिलेचा लैंगिक छळ आणि अपहरण केल्याच्या तक्रारीवरून माजी मंत्री आणि आमदार एच. डी. रेवण्णा यांना विशेष तपास पथकाने (एसआयटी) शनिवारी (दि. 4) सायंकाळी अटक केली. खासदार प्रज्वल यांनाही अटक करण्याची सूचना मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी दिली आहे. महिलेच्या अपहरणप्रकरणी स्वतंत्र तक्रार नोंदवण्यात आली होती. त्यामुळे आ. रेवण्णा यांनी अटकपूर्व …


Traffic Jam at Mount Everes

Traffic Jam at Mount Everes


Rahul Sandhi Sabha Pune : राहुल गांधींना पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ढोल-ताशांच्या गजरामध्ये येणारे नागरिकांचे जथ्थेच्या जथ्थे… काय म्हणतात पुणेकर…. च्या घोषणा. हातामध्ये महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांचे हातामध्ये कटआऊट… राहुल गांधीच्या भाषणाला पुणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दरम्यान, या वेळी मैदान पूर्ण भरले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची जाहीर सभा एसएसपीएमएसच्या मैदानात शुक्रवारी (दि.3) सायंकाळी झाली. गांधी यांनी आज दुपारी उत्तर …


Raj Thackeray : 'नारायण राणे मुख्यमंत्री झाले अन्...', राज ठाकरेंनी भरसभेत घेतली फिरकी; सांगितला 'तो' किस्सा!

Raj thackeray On Narayan Rane : राज ठाकरे यांनी कणकवलीमध्ये घेतलेल्या सभेमध्ये नारायण राणे यांनी केलेल्या कामाचं कौतूक केलं. त्यावेळी त्यांनी एक किस्सा देखील सांगितला.


Onion Export Ban: कांदा निर्यात बंदी मागे; निवडणुकीच्या तोंडावर केंद्राचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा

Onion Export Ban: ऐन निवडणुकीच्या तोंडावर केंद्र सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आणि कांद्यावरील निर्यातबंदी उठवली आहे. महाष्ट्रात येत्या काही दिवसांत महत्त्वाच्या लोकसभा जागांवर मतदान होणार असून केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातीला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळेल.


पुनश्च परीक्षा

परीक्षा म्हटली की प्रत्येकाकडे अनेक आठवणी असतात. त्यातील काही कडवट तर काही गमतीशीर. काही पेपरमध्ये विद्यार्थ्यांनी लिहून ठेवलेले वाचले की कपाळावर हात मारायची वेळ येते. परीक्षांबद्दलच्या अशाच काही आठवणींविषयी...


IRCTC Chardham Yatra Package: कुटुंबासोबत द्या देवभूमीला भेट, या पॅकेजमध्ये फिरा बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, यमुनोत्री

IRCTC Chardham Yatra Package: IRCTC च्या या चारधाम विशेष पॅकेजचे नाव चारधाम यात्रा पॅकेज EX-मुंबई (WMA59) आहे. या विशेष चारधाम पॅकेजमध्ये तुम्ही बद्रीनाथ, बरकोट, गंगोत्री, गुप्तकाशी, हरिद्वार, जानकी चट्टी, केदारनाथ, सोनप्रयाग, उत्तरकाशी, यमुनोत्री या ठिकाणी भेट देऊ शकता. तसेच या पॅकेजमधील राहण्याची व्यवस्था स्टँडर्ड हॉटेल/गेस्ट हाऊस/तंबूमध्ये असेल.


TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरियल सेंटरमध्ये भरती; मुंबईत नोकरी अन् ५४ हजार रुपयांपासून पगाराची सुरुवात

TMC Mumbai Recruitment 2024: टाटा मेमोरेरियल सेंटर यांच्या वेबसाईटवरून भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे...