Trending:


Maharashtra Weather Update: राज्यात आजही कोसळधार, या जिल्ह्यांना IMD कडून अलर्ट जारी

IMD Rain Alert in Maharashtra: राज्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. आजचे हवामान सविस्तर जाणून घेऊयात...


Gutkha Seize : उटगीत 73 लाखांचा गुटखा जप्त; चालकास अटक

जत/सांगली : पुढारी वृत्तसेवा जत तालुक्यातील अंकलगी ते उटगी रस्त्यावर पोलिसांनी ट्रकसह 73 लाख 60 हजार 820 रुपयांचा गुटखा व मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी ट्रकचालक रवी अर्जुन होळकर (वय 34, रा. कासरूडी यवत, ता. दौंड, जि. पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. रत्नागिरी : निवळीत 8 लाखांचा गुटखा जप्त याबाबत अधिक माहिती अशी, पोलिस अधीक्षक संद...


UBT Targets Devendra Fadnavis: “क्लिप्स वगैरे प्रकरणात फडणवीसांना भलताच रस आहे, त्यांनी…”, ठाकरे गटाचा हल्लाबोल; ‘त्या’ प्रकरणाचा केला उल्लेख!

UBT on Devendra Fadnavis: "देवेंद्र फडणवीसांनी भाजपातील अनेकांच्या क्लिप्स तयार करून त्यांना संपवले. संघाचे नेते संजय जोशी यांच्या बनावट वादग्रस्त क्लिप्स..."


Ladki Bahin Yojna : तिजोरीत कडकी, वादात लाडकी, योजना वादाच्या भोवऱ्यात

Ladki Bahin Yojna : तिजोरीत कडकी, वादात लाडकी, योजना वादाच्या भोवऱ्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लभ घेण्यासाठी सुरुवातीला आधिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते. मात्र, आता लाभार्थी महिलेकडे आधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तरीही चालणार आहे. त्याऐवजी महिलेकडे 15 वर्षापूर्वीचे रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला या चारी पैकी कोणतेहे ओळखपत्र/प्रमाणपत्र असल्यास ते ग्राह्य धरले जाणार आहे. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचा जन्मा दाखला किंवा शाळा सोडल्याचा आवश्यक आहे.


Chanakya Niti : याबाबतीत पुरुषांच्या वरचढ असतात महिला

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये त्यांनी महिलांकडे असलेल्या ताकदीबाबत सांगितलं आहे. बहुवीर्यबलम् राजयो ब्राह्मणो ब्रह्मविद बळी । रूप-यौवन-माधुर्य-स्त्रियां-बालमनुत्तमम् । या श्लोकात याचा उल्लेख आहे. या श्लोकामध्ये राजा, ब्राह्मण आणि महिलेच्या ताकदीबाबत सांगण्यात आलं आहे. चाणक्य सांगतात स्त्रियांसाठी त्यांची सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांचं रूप, तारुण्य आणि मधूर वाणी, सौंदर्य. स्त्रियांचे सौंदर्य हेच त्यांचं बलस्थान मानलं आहे. गोड बोलण्याच्या जोरावर स्त्रिया सगळ्यांनाच आपलं प्रशंसक बनवतात. त्यांचा सर्वत्र सन्मान होतो, तिच्या या गुणामुळे कुटुंबाची प्रतिष्ठा वाढते, कुटुंबातील अनेक पिढ्यांना चांगले संस्कार मिळतात.


टांगा पलटी घोडे फरार

‘महाराजांचा विजय असो. मी आपल्या राज्याचा प्रधान उपस्थित आहे महाराज. आज्ञा करावी.’ ‘प्रधानजी, आपल्या राज्यातील प्रभावतीनगरीचे हालहवाल कसे आहेत, याचा रिपोर्ट तत्काळ सादर करा.’ ‘होय महाराज. शहरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत उत्तम आहे महाराज. रस्त्यांची अवस्था आधी गहू, ज्वारी स्वच्छ करण्यासाठी वापरलेल्या चाळणीसारखी झाली होती, आता ती अधिक दुर्दशा होऊन रव...


महाबळेश्वरात जुलैमध्ये 102 इंच पाऊस

महाबळेश्वर : पुढारी वृत्तसेवा गेल्या आठ दिवसांपासून महाबळेश्वर शहरासह ग्रामीण भागात पावसाची कोसळधार सुरूच आहे. त्यामुळे अवघ्या दीड महिन्याच्या कालावधीतच तब्बल 136.58 इंच पावसाची नोंद महाबळेश्वरमध्ये झाली आहे. एकट्या जुलैमधील 25 दिवसांमध्ये 102 इंच पाऊस झाला आहे. गेल्या काही वर्षातील यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी पाऊस आहे. पावसाची कोसळधार अशीच सुरू...


Sangli Flood News : महापुराचा धोका कायम

सांगली : पुढारी वृत्तसेवा महापुराच्या भीतीची टांगती तलवार कायम असल्याचे शुक्रवारी रात्री स्पष्ट झाले. पाऊस आणि पाणीसाठ्याची स्थिती पाहता, आज (शनिवारी) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कोयना धरणातून 42 हजार 100 क्युसेक विसर्ग केला जाणार आहे. त्यामुळे सांगलीची वाटचाल महापुराच्या दिशेने सुरू झालेली आहे. महापुराचे सावट आणखी गडद झाले. आयर्विन पुलाजवळ कृष्णा...


राज्यातील आरक्षण युद्ध सरकार पुरस्कृत?

गोंदिया, पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि ओबीसी आंदोलनाचा मुद्या ऐरणीवर असताना या संदर्भात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्य सरकार टीका केली आहे. या वेळी ते म्हणाले, राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी आंदोलन असे सुरु आहे पण हे सरकार पुरस्कृत तर नाहीत ना? असे प्रश्न आता लोकांपुढे आहेत. गोंदिया जिल्ह्यातील पूर परिस्थिती पाहणी...


Income Tax विभागाकडून तुम्हालाही असा मेसेज आलाय? मुंबई पोलिसांकडून सावधानतेचा इशारा

Income Tax Department Message: मुंबई पोलिसांनी हा मेसेज नेमका कसा असतो यासंदर्भातील एक फोटो शेअर करत याबद्दलचा इशारा दिला आहे. सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे.


अग्रलेख: मगरमिठीत महानगरे…

‘स्मार्ट’ आणि गुणी यातला फरक माहीत नसेल तर जे होते ते आपल्या शहरांचे झाले आहे; हेच यंदाच्या पावसाळ्यात पुन्हा दिसले...


Worli Spa Murder Case: लाडक्या गर्लफ्रेंडसमोरच गुरु वाघमारेचा गेम कसा झाला? वरळी स्पामधील Inside स्टोरी

मुंबई : वरळीतील स्पामध्ये (Worli Spa Murder Case) गुरुसिद्धप्पा वाघमारेच्या हत्येने मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील गुरू वाघमारे हा चुलबुल पांडे या नावाने ओळखला जात असे. या हत्या प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गुरूने आपल्या 22 शत्रूंची नावे अगोदर आपल्या मांडीवर गोंदवली होती. त्यामुळे या हत्या प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. 52 वर्षीय गुरू वाघमारेची हत्या ही त्याच्या 21 वर्षीय गर्लफ्रेंडसमोर धारदार शस्त्राने वार...


US Presidential Elections 2024 | ट्रम्प यांच्यासमोर मोठे आव्हान, ओबामांचा कमला हॅरिस यांना पाठिंबा

पुढारी ऑनलाईन डेस्क अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा आणि माजी फर्स्ट लेडी मिशेल ओबामा यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी (US Presidential Elections 2024) कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे. दोघांनी शुक्रवारी एक व्हिडिओ जारी करत कमला हॅरिस यांच्या उमेदवारीचे समर्थन केले. त्यांनी जारी केलेल्या व्हिडिओनुसार, बराक ओबामा आणि त्...


Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojna: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना काय आहे? कसा मिळेल लाभ? वाचा GR

What is Mukhyamantri Baliraja Mofat Vij Yojna: राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना 2024' लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भातील शासन निर्णय सुद्धा काढण्यात आला आहे.


Arsonists attack French railways : ऑलिम्पिकच्या उद्घाटनाआधीच फ्रान्सच्या रेल्वे स्थानकांवर जाळपोळ; हाय स्पीड ट्रेन लक्ष्य!

Arsonists attack French Railways : जाळपोळ करणाऱ्यांनी पॅरिसला उत्तरेकडील लिले, पश्चिमेकडील बोर्डो आणि पूर्वेकडील स्ट्रासबर्ग या शहरांशी जोडणाऱ्या मार्गावरील रेल्वे मार्गांना लक्ष्य केले होते.


Navi Mumbai News : नवी मुंबई शाहबाज गावात तीन मजली इमारत कोसळली

नवी मुंबई : नवी मुंबईत, बेलापूर शहाबाज गाव सेक्टर १९ हनुमान मंदिर जवळ आज शनिवारी पहाटे ५ वाजून २० मिनिटांच्या सुमारास G+3 इमारत पडली. या इमारतीच्या ढिगाऱ्यामध्ये दोन माणसे अडकली होती. त्यांना काढण्यासाठी घटनास्थळी सीबीडी फायर ब्रिगेड तसेच वॉर्ड ऑफिसमधील कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. दोन्ही व्यक्तींना रेस्क्यू करण्यात आले आहे. तरी अजून कोणी अडकलेले की...


Bomb Threat at Franco-Swiss Airport : रेल्वे जाळं विस्कळीत केल्यानंतर आता विमानतळ बॉम्बने उडवण्याची धमकी! ऑलिम्पिकदरम्यान फ्रान्सची सुरक्षा धोक्यात?

Bomb Threat at Franco-Swiss Airport : फ्रान्समधील रेल्वे जाळं विस्कळीत करून आता फ्रँको स्वीस विमानतळावर बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली होती.


Chhatrapati sambhajinagar Bibtya Reels : बिबटयाच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा तरुणाचा अगाऊपणा

Chhatrapati sambhajinagar Bibtya Reels : बिबटयाच्या पिंजऱ्यात हात घालण्याचा तरुणाचा अगाऊपणा संभाजीनगर शहरातील एका तरुणाने केलेल्या एका आगाऊ धाडसाचा व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात हा तरुण सिद्धार्थ उद्यान प्राणिसंग्रहालयातील बिबट्या आणि कोल्ह्याच्या पिंजऱ्यात हात घालून त्यांच्या डोक्यावरून बोटं फिरवत रील्स तयार करत असल्याचे समोर आले आहे. छोटू चाऊस असे या तरुणाचं नाव असून, त्याने आपल्या इंस्टाग्रामवर या सर्व रिल्स अपलोड केले आहे. त्यामुळे सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. R SNAGAR G SHRIKANT BYTE 260724 जी श्रीकांत बाईट वाईड लाईफ प्रोटेक्शन ऍक्ट प्रमाण हा गुन्हा आहे . पाळीव प्राण्यांना बाहेरून व्यक्ती खाण्यास देऊ शकत नाही .त्याला सुरवातीला त्याने 7 दिवस एक स्वारी नावाचा व्हिडिओ करण्यास सांगितले आहे .त्याने रोज अपलोड करायचा आहे त्यानंतर कायदेशीर कारवाई करणार


Maratha Reservation : मराठा आरक्षणावर सरकारने लाईव्ह चर्चा घडवावी : शरद पवार

छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणाच्या विषयामुळे राज्यातील सलोख बिडघत चालला आहे. त्यावर तोडगा निघणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारने पुढाकार घेऊन आता या विषयावर लाईव्ह चर्चा घडवून आणणे गरजेचे आहे. या चर्चासाठी सत्ताधारी, विरोधकांबरोबर मनोज जरांगे पाटील, लक्ष्मण हाके यांच्यासह मराठा आणि ओबीसी नेत्यांना बोलविण्यात यावे, अशी मागणी राष्ट्र...


Mumbai Local Trains : आजचा अग्रलेख - घोषणांचाही पाऊस

Mumbai Local Trains : उपगरी रेल्वेसेवेच्या आणखी २५० फेऱ्या वाढणार, हा आकडा प्रथमदर्शनी भारदस्त वाटला तरी पुढच्या पाच वर्षांसाठीचे हे लक्ष्य आहे.


Nashik Crime News | कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगाराची भरवस्तीत जंगी मिरवणूक

नाशिक : गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व नाशिक रोड कारागृहात स्थानबद्ध असलेल्या सराईत गुन्हेगाराची मंगळवारी (दि. २३) कारागृहातून सुटका झाली. त्यावेळी त्याच्या समर्थकांनी बेथेल नगर ते आंबेडकर चौक, साधु वासवानी रोड, शरणपूर रोडवर कार व दुचाकी वाहनांच्या गर्दीत पायी वरात काढली. या जमावात सराईत गुन्हेगारांसह हद्दपारी झालेल्या गुंडांचाही सहभाग आढळून आला. त्य...


कोल्हापूरमध्ये NDRF अलर्ट मोडवर

Kolhapur Rain NDRF Appointed


बिबट्या गावात नागरिक घरात, 15 दिवसांपासून दहशत पाहा VIDEO

सचिन जाधव, प्रतिनिधी सातारा : सातारा तालुक्यातील सासपडे गावात हरपळवाडी रस्त्या लगत असणाऱ्या एका कृषी सेवा केंद्राच्या दुकानात समोर सीसीटीव्ही कॅमेरात बिबट्या कैद झाला आहे. यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मागील पंधरा दिवसापासून गावातील दहाहून अधिक कुत्र्यांचा बिबट्याने फडशा पाडल्यामुळे. या बिबट्याचा वनविभागाने बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.


TOP 70 : सातच्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट : 27 July 2024 : ABP Majha

बुलढाणा जिल्ह्यातल्या पाथरीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी घेतली शरद पवारांची भेट, पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा, मात्र भेटीनंतरही पक्षप्रवेश झाला नाही. संभाजीनगरमध्ये मराठा आंदोलकांसोबत शरद पवारांची बंद दाराआड चर्चा, आरक्षणाबाबत एकदा बसून चर्चा करु असे पवारांनी सांगितले असल्याची मराठा आंदोलकांची माहिती. मराठा आरक्षणाबाबत शरद पवारांनी भूमिका स्पष्ट करावी, मराठा आंदोलकांची मागणी, पवारांनी भूमिका स्पष्ट न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा. मला भ्रष्टाचाराचे सरदार म्हणणाऱ्यांना गुजरातमधून तडीपार केलं होतं, शरद पवारांचं टीकास्त्र, ज्यांना तडीपार केलं ते आता देश चालवतायत, पवारांचं अमित शाहांना टोला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज दिल्लीत नीती आयोगाची बैठक, देशातील विविध राज्याचे मुख्यमंत्री हजर राहणार, २०४७ पर्यंत विकसित भारत हे बैठकिचं मुख्य उद्दिष्ट. देवेंद्र फडणवीसही नीती आयोगाच्या बैठकीला दिल्लीला जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारही राहणार हजर, आयोगाच्या बैठकीच्या निमित्तानं दिल्लीत भेटीगाठीही आयोजित. ममता बॅनर्जी आणि हेमंत सोरेन नीती आयोगाच्या बैठकीत सहभागी होणार, नीती आयोगाच्या बैठकीवरील बहिष्कारावरुन विरोधकांच्या रणनीतीमध्ये फूट, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा, केरळ, पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा बैठकीवर बहिष्कार.


Raigad Flood Update : गोवे येथील आदिवासी वाडीतील घर पुराच्या पाण्याने कोसळले

कोलाड : विश्वास निकम आज (बुधवार) मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास आलेल्या पुराच्या पाण्यामुळे गोवे येथील आदिवासी वाडीतील ताराबाई वाघमारे यांच्या घरात पाणी शिरून घर कोसळले. घरात पाणी शिरताच पाण्याची पातळी वाढल्यामुळे घरातील कुटुंब घराबाहेर पडताच घर कोसळले. यामुळे घरातील कुटुंब बचावले. अन्यथा जीवितहानी झाली असती. यावेळी तरुणांनी जीवाची पर्वा न करता...


Pune Floods: पुरानंतर आरोपांची 'चिखलफेक'; पूरस्थितीवरुन जलसंपदा- महापालिकेत 'ढकलाढकली'

Pune Floods: धरणातून यापूर्वीही ३० ते ३५ हजार क्युसेक वेगाने पाणी सोडले गेले. मात्र, तेव्हा पूर आला नव्हता. यंदाच ही वेळ का आली, असा प्रश्न विचारून मोहोळ यांनी, भविष्यात योग्य खबरदारी घ्या, अशी तंबी जलसंपदा विभागाला दिली.


kargil War : कारगिल युद्धाला 25 वर्ष, पाकिस्तान भारतविरोधी भूमिका सोडू शकेल का?

kargil War : कारगिल युद्धाला 25 वर्ष, पाकिस्तान भारतविरोधी भूमिका सोडू शकेल का? १९९९ साली भारतानं पाकिस्तानला धूळ चारली... तेव्हापासून आजपर्यंत पाकिस्ताननं एकदाही थेट युद्धाची हिम्मत दाखवली नाही... पण, शेपूट वाकडं ते वाकडंच... कारण, थेट हल्ला करण्याची हिम्मत नसलेल्या पाकिस्तानची घुसखोरी कायम राहिली. सीमा भागात फुटीरतावाद्यांना मदत वाढवली.. आणि दहशतवादाला अजून कुमक पोहचवणे सुरु केली. त्यातून मुंबईतील हल्ला असो पाठणकोटमध्ये लष्करी तळावरचा हल्ला असो.. अशा सगळ्याच दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानी दहशतवाद्यांचाच हात होता.. हे उघड झालं.. भारतानंही या भ्याड हल्ल्यांचं निधड्या छातीनं उत्तर दिलं... सर्जिकल स्ट्राईक असो की एअर स्ट्राईक... भारतानंही पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून यमसदनी धाडलं.. गेल्या पंचविस वर्षांमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामरिकदृष्ट्या काय बदल झालाय.. याचंच हे एक उदाहरण... याशिवाय आणखी काय काय बदल झालाय. सांगतायेत ब्रिगेडीअर हेमंत महाजन आणि संरक्षणतज्ज्ञ सतीश ढगे.


Uddhav Thackeray : बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं

Ramesh Kuthe : उद्धव ठाकरे यांनी रमेश कुथे यांच्या हातावर शिवबंधन बांधून त्यांचे पक्षात स्वागत केले.


Raj Thackray Special Report : स्वबळासाठी मनसेनं गृहपाठ कसा केला ?

सर्वच राजकीय पक्षांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यासाठी सर्वांनी कंबर कसलीय... आता कोण कुणाशी युती आणि आघाडी करणार? अशा अटकळी बांधल्या जातायत... असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मात्र, नवा निर्धार केलाय... आणि त्यासाठी मोठी रणनीती जाहीर केलीय... ज्याचा कुणाला फायदा आणि कुणाला फटका बसणार? असे प्रश्न विचारले जाऊ लागलेयत... पाहूयात... Jitendra Awhad on Raj Thackeray | राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात, जितेंद्र आव्हाडांचा टोला हे ही वाचा राज ठाकरे राजकारणाला चित्रपट समजतात त्यामुळे ते विविध भूमिकांमध्ये सतत येत असतात..कधी ते बोंबे - गोवा मधला अमिताभ असतात कधी दिवार मधला असतात कधी शोले मधला करतात तर कधी कालिया मधला अमिताभ करतात तर मध्येच कधीतरी कालीचरण मधला शत्रूघन चा रोल करतात त्यामुळे ते असे वेगवेगळ्या भूमिकांत येत असतात ऑन भाजप राज वेगळे... अशी प्यादी वापरायची ही भाकपची खेळी आहे सर्व सर्व्हे महायुतीच्या विरोधात आहेत त्यामुळे हे सर्व ठरवून चालले आहे यात आश्चर्यकारक काही नाही.. ऑन लाडका बहीण भाऊ.. आम्हाला पण वाटत दोन भाऊ एकत्र आले असते तर बरं दिसलं असतं..


पनवेल: अखेर अमर रुग्णालयाची नोंदणी रद्द

चार महिन्यांपूर्वी एका प्रसुती दरम्यान मातेचा मृत्यू अमर रुग्णालयात झाल्याने पनवेल महापालिकेने डॉ. अर्जुन पोळ यांची व रुग्णालयातील कारभाराची चौकशी केली होती.


कोल्हापूर : महापुराचे पाणी शहरात घुसले

कोल्हापूर : गेल्या सात दिवसांपासून संथगतीने वाढणार्‍या पंचगंगेच्या महापुराचे पाणी शुक्रवारी सकाळी अखेर शहरातील अनेक भागांत घुसले. यात प्रामुख्याने शाहूपुरी कुंभार गल्ली, व्हीनस कॉर्नर, मुक्त सैनिक वसाहतसह अनेक भागांचा समावेश आहे. सायंकाळी जयंती नाल्यावरील पुलावर पाणी आल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पंचगंगेची पूर पातळी रात्री 11 वाजता 46.4 फुटांवर गेल...


राजकारणातील सापशिडी

कल्याणी शंकर, ज्येष्ठ राजकीय विश्लेषक एकेकाळी राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवर सत्ता गाजविणारे पक्ष कालांतराने काळाच्या ओघात लुप्त होतात, तर दुसरीकडे बहुतांश लहानसहान पक्षांना अचानक सरकार चालविण्याची संधी मिळते. असा अनुभव भारतीय राजकारणात अनेकदा आला आहे. एकवेळ तेलंगणात शक्तिशाली पक्ष म्हणून वावरलेल्या भारतीय राष्ट्रीय समितीची (बीआरएस) आजची स्थिती बिकट...


Sindhudurg Rain : आठवडाभर पाऊस सुरूच