बातम्या

Trending:


Assembly elections : हरियाणाचा मतसंग्राम

संजीब आचार्य, हरियाणा यंदाचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हरियाणात एक ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असणार्‍या काँग्रेससाठी दोन्ही राज्ये महत्त्वाची आहेत. लोक...


भयकथा म्हणजे…

भयकथा मानवी संस्कृतीच्या इतिहासात फार मागच्या काळापर्यंत जाते. जेव्हा आदिमानव गुहांतून राहात होता, निसर्गाचे सर्व चमत्कार त्याला अनाकलनीय आणि म्हणून भीतीदायक वाटत होते तेव्हा भयकथेचा जन्म झाला.


Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चा

Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यायत... त्यासाठी त्यांनी खास एक जाहिरातही प्रसिद्ध केलीय... मात्र याच जाहिरातीची महाराष्ट्रभर चर्चा सुरूय... कारण, त्या जाहिरातीत सरकारी योजनांचं प्रमोशन तर केलंय... मात्र त्यात ना मुख्यमंच्री शिंदेंचा उल्लेख आहे, ना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा... दिसतायत... वन अँड ओन्ली अजितदादा... पाहूयात...


Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला

Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला लालबागचा राजा आज विराजमान झाल्यानंतर त्याच्या दर्शनासाठी भाविकांची पहिल्याच दिवसापासून गर्दी पहायला मिळत आहे. राजाच्या पहिल्या आरतीच्या वेळेस आज दुपारी उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत स्थानिक नेते अजय चौधरी देखील उपस्थित होते. आज सकाळी अभिनेता कार्तिक आर्यन देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचला होता.


Mhada Lottery 2024 Date: या दिवशी निघणार म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत, संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Mhada Mumbai Lottery 2024 Result Date: म्हाडाच्या मुंबई मंडळाने गेल्या महिन्यात 8 ऑगस्ट रोजी विविध गृहनिर्माण प्रकल्पातील 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली होती. या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता निकालाची तारीख देखील म्हाडाने जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 8 ऑक्टोबर रोजी ही सोडत काढण्यात येणार आहे.


Manoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha

Manoj Jarange : राजेंद्र राऊतांची भाषा फडणवीसांची :मनोज जरांगे : ABP Majha आमदार राजेंद्र राऊत यांनी मनोज जरांगे पाटलांना चॅलेंज दिलंय.. मराठा आरक्षणाबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून लिहून घ्या असं चॅलेंज देताना राजेंद्र राऊत चांगलेच संतापले.. जरांगे पाटील आमदारांबद्दल काहीही बोलतात, शिवीगाळ करतात असं राऊत म्हणालेत.. राजेंद्र राऊत हे बार्शी विधानसभेचे भाजप समर्थक आमदार आहेत.. दुसरीकडे राजेंद्र राऊत यांच्या विरोधातल्या कार्यकर्त्यांची जरांगे पाटलांनी अंतरवाली सराटीत बैठक घेतली.. या बैठकीत जरांगेंनी राजेंद्र राऊतांना प्रतिआव्हान दिलंय.. राजेंद्र राऊतांनी महायुतीच्या नेत्यांकडून आधी लिहून घ्यावं असं जरांगे म्हणालेत...


Bhausaheb Rangari Pune : पुण्यातून भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती

Bhausaheb Rangari Pune : पुण्यातून भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :8 सप्टेंबर 2024 : ABP Majha

TOP 70 : सकाळच्या 7 च्या 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज :8 सप्टेंबर 2024 : ABP Majha "ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणार प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात. प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत", असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या, देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा प्रसाद लाड म्हणाले, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु.


Malegaon Crime News | मालेगावमध्ये चड्डी बनियन गॅंगची दहशत

नाशिक : मालेगाव शहरात चड्डी बनियन गँगमधील चोरट्यांनी गेल्या १५ दिवसांत चोरी, घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरून एका सराईत चोरट्यास पकडले आहे. मात्र तो या गँगमधील सदस्य आहे का नाही याची चौकशी मालेगाव पोलिस करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मनमाड चौफुलीवरील खते विक्री, हा...


Maratha Reservation | राज्य सरकारला आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार आहे का?

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservation) देण्यासाठी राज्य सरकारने केलेल्या कायद्यावर याचिकाकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेतला. राज्य सरकारला असा आरक्षणासंदर्भात कायदा करण्याचा अधिकार आहे काय, असा सवालच याचिकाकर्त्यांच्या वतीने अ‍ॅड. अनिल अंतुरकर यांनी उपस्थित केला. दरम्यान, शुक्रवारी सुनावणीला मुंबई उच्च न्यायालयातील पूर्णपीठासोबतच सिंगापूरचे...


Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :8 सप्टेंबर 2024: ABP Majha

Majha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 7 AM :8 सप्टेंबर 2024: ABP Majha अन्नत्याग आंदोलनामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे. चार दिवस अन्नत्याग केल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे. यामुळं किडणीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तुपकरांवर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकरी प्रश्नी 11 सप्टेंबर रोजी रविकांत तुपकरांची राज्य सरकार सोबत मुंबईत बैठक होणार आहे. रविकांत तुपकरांच्या नेमक्या मागण्या काय? महाराष्ट्रात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जाते. परंतू, शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्चही निघत नाही आणि कापूस व सोयाबीनला उत्पादन खर्चाचा अर्धा भाव देखील मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याच कारणासाठी सोयाबीन आणि कापसाला योग्य दर मिळवण्यासाठी रविकांत तुपकर यांचे आंदोलन सुरु आहे. मागील काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे (Extreme heavy rain) शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची शंभर टक्के भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे. याशिवाय, फेब्रुवारीपर्यंत मिळायला हवा असलेला पीक विमा (Crop insurance) अजूनही शेतकऱ्यांना मिळालेला नाही. शंभर टक्के पीक विमा सर्व पात्र आणि अपात्र शेतकऱ्यांना मिळावा अशी मागणी तुपकर यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन आणि कापूस दरासह पिक विम्याच्या मागणीसाठी रविकांत तुपकर हे लढा देत आहेत.


Raksha Khadse | फायदा होण्यासाठी महाविकास आघाडीचे गलिच्छ राजकारण

सिडको : मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागितली असताना देखील फक्त आणि फक्त आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फायदा होईल यासाठी महाविकास आघाडीकडून शिवरायांच्या नावाखाली गलिच्छ राजकारण केले जात असल्याचा आरोप केंद्रीय क्रीड...


PM Modi Brunei Visit: मोदींची पूर्वाभिमुखता, द्विपक्षीय संबंधांसाठी ब्रुनेईला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रुनेई आणि सिंगापूर या देशांचा ताजा दौरा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. हिंद-प्रशांत महासागर टापूतील देशांशी संबंध वाढविण्यासाठी मोदी सरकारने आखलेल्या पूर्वाभिमुख धोरणाला पूरक असाच हा दौरा होता. द्विपक्षीय संबंधांसाठी ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान. मलय द्वीपसमूहातील ब्रुनेईचे स्थान महत्त्वाचे आह...


Sonali Kulkarni Ganpati : सोनाली कुलकर्णीनं स्वत: साकारला गणपती बाप्पा

Sonali Kulkarni Ganpati : सोनाली कुलकर्णीनं स्वत: साकारला गणपती बाप्पा आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


पुढचं पाऊल

डॉ. जयदेवी पवार हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने मुलींच्या लग्नासंदर्भातील ‘हिमाचल प्रदेश बाल विवाह प्रतिबंध विधेयक 2024’ संमत केले आहे. त्यानुसार या राज्यात मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे होणार आहे. असा कायदा करणारे हिमाचल प्रदेश हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे. मुलीच्या लग्नाचे वय आता २१ वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020...


Ganeshotsav : देशापल्याडचे गणराय

अभय कुलकर्णी, मस्कत आपल्या संस्कृतीमध्ये गणपती हे आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना ती गणेशपूजनाने होते. पूर्वीपासून अगदी प्राचीन काळापासून जपान, जावा, कंबोडिया, थायलंड, नेपाळ, चीन, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये गणपतीची पूजा केली जात असे. ब्राझीलसारख्या देशामध्ये तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. या बहुतेक देशा...


पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला चपराक

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) ‘पाकिस्तानसोबत अखंड वाटाघाटींचे आणि चर्चेचे युग संपले आहे’, असे स्पष्ट विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच केले. या विधानानंतर अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी आणि काही माध्यमांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेत पाकिस्तानशी चर्चा करायला हवी, अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता परराष्ट्रमंत्...


Post Office Act 2023: नवा पोस्ट कायदा सहा महिन्यांत, जाणून घ्या नवीन कायद्याने कोणते बदल होणार...

Post Office in India New act: नवा पोस्ट ऑफिस अॅक्ट,२०२३ लागू झाल्यानंतर अनेक सोयीसुविधा सोप्या होणार आहेत. याचा सामान्यांना मोठा फायदा होणार आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर कोणत्या बाबी बदलणार आहेत ते पाहूयात..


Kolhapur Political News | विधानसभा निवडणुकीत बंडखोरी अटळ!

चंद्रशेखर माताडे कोल्हापूर : ऑक्टोबरमध्ये होणार म्हणून गाजत असलेली विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार, असे चित्र आहे. अपेक्षित वेळेपेक्षा नियोजित वेळेत निवडणूक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आता पक्ष नेते आणि इच्छुकांना भरपूर वेळ मिळाला आहे. उमेदवारीसाठी दबावतंत्र दोन्ही बाजूंनी सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपावरून ताणाताणी आह...


MGIMS Recruitment 2024: महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत भरती, वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना संधी

MGIMS Wardha Bharti 2024: महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था वर्धा येथे प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या पदांसाठीच्या ६० जागा रिक्त आहेत. या जागांवर योग्य आणि पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी संस्थेद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून मुलाखत फेरीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. ९ सप्टेंबर २०२४ पूर्वी सादर करू शकतात.


Kartik Aaryan Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक

Kartik Aaryan Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान...


बालमैफल : गणोबा उवाच!

‘गणोबा’ शब्दातील ‘बा’ अक्षरातून गणोबाची सोंड बनली होती- वेटोळा घातलेली! ‘ही तर आजोबांची स्टाइल!’ सुमुखच्या कपाळावर आठ्या पडल्या.


Raj Thackeray Home Ganpati : राज ठाकरेंच्या घरी विघ्नहर्ता विराजमान! ABP Majha

Raj Thackeray Home Ganpati : राज ठाकरेंच्या घरी विघ्नहर्ता विराजमान! ABP Majha राज ठाकरे यांच्या घरी विघ्नहर्ता विराजमान


Circles of Freedom Book Review: सर्कल्स ऑफ फ्रीडम; 'स्वातंत्र्यलढ्याची प्रभावी मांडणी'

जतीन देसाई भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेले आणि एकमेकांचे चांगले पाच मित्र, त्यांची वाटचाल आणि त्यातून उलगडणारा स्वातंत्र्याचा इतिहास मुत्सद्दी-इतिहासकार टी. सी. ए. राघवन यांनी त्यांच्या ‘सर्कल्स ऑफ फ्रीडम : फ्रेंडशिप, लव्ह अँड लॉयल्टी इन द इंडियन नॅशनल स्ट्रगल’ या पुस्तकात मांडला आहे. असफ अली, सरोजिनी नायडू, सय्यद हुसेन, सय्यद मेहमूद आणि ...


Tambadi Jogeshwari Ganpati Pune : तांबडी जोगेश्वरी गणपतीची भव्य मिरवणूक

Tambadi Jogeshwari Ganpati Pune : तांबडी जोगेश्वरी गणपतीची भव्य मिरवणूक आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


Kolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!

Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?


IMD Monsoon Forecast : महाराष्ट्रात आज पुन्हा पावसाचा इशारा, या भागांना हायअलर्ट

राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे, अनेक भागांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार आज मुंबईमध्ये ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी अधून-मधून कोसळण्याची शक्यात आहे. कोकणाबाबत बोलायचे झाल्यास आज पुन्हा एकदा हवामान विभागाकडून कोकणात पावसाचा इशारा देण्यात आला आहे, मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये घाट भागातील तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास वेग) आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा आणि मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील काही भागता विशेष: मराठवाड्यात अतिवृष्टी झाली, त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.


Ganesh Chaturthi 2024 Live Updates : कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन

Ganesh Chaturthi Celebration Live Updates : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोत साजरा केला जातो. हिंदू धर्माच गणेश चतुर्थीला खुप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनाने केली जाते. गणेश चतुर्थीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर


Mumbai-Goa Expressway: ‘मुंबई-गोवा’ची बिकट वाट, सर्वाधिक काळ रेंगाळलेल्या रस्त्यांचे विदारक वास्तव

Mumbai goa express highway : मुंबई-गोवा महामार्गाचे नाव ऐकले, की आपल्या मनात येतो तो संताप. गेली वीस वर्षे या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या दरम्यान या रस्त्यावरील अपघातांत अनेकांनी प्राणही गमावले. दरवर्षी गणेशोत्सव आला की मुंबईतील कोकणवासींना गावी जाण्याचे वेध लागतात आणि पुन्हा हा रस्ता चर्चेत येतो.


विजेच्या धक्याने १० वर्षाच्या मुलीचा मृत्यू

हिंगोली : वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे विजेच्या धक्याने १० वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (दि.७) सकाळी घडली आहे. परिदी बंडू डाढाळे असे मुलीचे नाव आहे. वसमत तालुक्यातील पार्डी खुर्द येथे बंडू डाढाळे यांचे घर आहे. सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास त्यांची मुलगी परिदी ही घराच्या छतावर जात होती. यावेळी गॅलरीच्या खिडकीजवळ आली असताना तिचा व...


गरज सायबर साक्षरतेची

डॉ. दीपक शिकारपूर आता साक्षरतेची व्याख्याच बदलली आहे. आजच्या युगात लिहिता-वाचता येण्याबरोबरच ज्याला संगणक, मोबाईल अशी डिजिटल उपकरणे वापरता येतात, तीच व्यक्ती खरी साक्षर आहे. अनेकवेळा मध्यस्थ, दलाल निरक्षरतेचा फायदा घेऊन लाभ मिळवतातात. यासाठी सर्व भारतीयांना डिजिटली साक्षर करणे हे महत्त्वाचे आहे. त्याासाठी आपण तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकतो. आज (दि. 8 स...


साखरेचं प्रमाण कमी, किडणीवर परिणाम, रविकांत तुपकरांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात दाखल

Ravikant Tupkar : अन्नत्याग आंदोलनामुळे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळं उपचारासाठी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात दखल करण्यात आलं आहे. चार दिवस अन्नत्याग केल्यामुळे रविकांत तुपकर यांच्या रक्तातील साखरेचं प्रमाण अतिशय कमी झालं आहे. यामुळं किडणीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तुपकरांवर सध्या छत्रपती संभाजीनगर येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शेतकरी प्रश्नी...


Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात वैद्यकीय सहाय्यक पदासाठी भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू

Indian Navy Recruitment 2024 Medical Assistant: भारतीय नौदलाने बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी SSR वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती अविवाहित पुरुषांसाठी असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 सप्टेंबरपासून सुरू झाले आहेत. इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.


ABP Majha Headlines : 7 PM : 8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 7 PM : 8 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स "ज्या पद्धतीने मनोज जरांगे पाटलांची वक्तव्ये येत आहेत. याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर आणखी काय म्हणायचं? विरोधात बोलणार प्रत्येक जण देवेंद्र फडणवीसांचा माणूस आहे म्हणतात. प्रत्येक जण हा भाजपचा माणूस म्हणतात. हा मात्र शरद पवार आणि महाविकास आघाडीचा माणूस आहे. ज्या पद्धतीने जरांगेंनी मराठ्यांचं नुकसान केलं. ईडब्लूएस बद्दल चुकीची माहिती दिली. मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं. एक दिवस हेच मराठे मनोज जरांगेंचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत", असं भाजप नेते प्रसाद लाड म्हणाले. ते मुंबईत बोलत होते. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या, देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा प्रसाद लाड म्हणाले, मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर चर्चेला या. देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा. ज्या वेळी मी बोललो, प्रवीण दरेकर बोलले. त्यानंतर हे सर्व नेते आणि मराठा आमदार बोलले असते. तर तुमच्यावर चढलेल्या माजाची चादर टराटरा फाटली असती. राजेंद्र राऊतांना म्हणता तुम्हाला घरात येऊन बघून घेतो. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर महाराष्ट्रात 288 उमेदवार उभे करा. राजा तुमच्यामागे आम्ही मराठे एक आहोत. ताकदीने उभे राहू. याचा ढोंगीपणा उघड करु.


Chhatrapati Sambhajinagar Ganpati : छत्रपती संभाजीनगर संस्थान गणपतीचं दर्शन

Chhatrapati Sambhajinagar Ganpati : छत्रपती संभाजीनगर संस्थान गणपतीचं दर्शन आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


बदलत्या विदेशनीतीचे फलित

डॉ. शैलेंद्र देवळाणकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनेई आणि सिंगापूर या दोन देशांना अलीकडेच दिलेली भेट ही अनेकार्थांनी महत्त्वाची ठरली. हे दोन्ही देश आसियान या शक्तिशाली व्यापारी गटाचे सदस्य असून त्यांच्या आर्थिक विकासाचे प्रतिमान भारतासाठी प्रेरणादायी आहे. चीनबरोबर या देशांचे आर्थिक सहकार्य असले तरी बदलत्या काळात या देशांना त्यांच्या निर्यातीमध...


Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान

Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान...


आणखी एक कायदा!

अ‍ॅड. प्रदीप उमाप कोलकातामधील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानंतर उसळलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने महिला सुरक्षिततेसाठीचे ‘अपराजिता’ नावाचे विधेयक विधानसभेत संमत केले. अपराजिता असो, शक्ती कायदा असो, दिशा असो किंवा पोक्सो असो; केवळ कायदे कठोर करणे हे बलात्काराच्या प्रश्नाचे अंतिम...


Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन

Nashik Ganpati Bappa : नाशिक गुलालवाडी व्यायामशाळेच्या बाप्पाचं आगमन नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालं.. . व्यायामशाळेच्या गणेशोत्सवाला 99 वर्ष पूर्ण झाले असून या मंडळाने शतक महोत्सवी वर्षांत पदार्पण केले आहे. दरम्यान या गणपतीच्या मिरवणुकीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी


Dharmarao Baba Atram Daughter: “माझी मुलगी व जावयावर विश्वास ठेवू नका, जी बापाची…”, मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांची लेकीवर टीका!

मंत्री धर्मरावबाबा अत्राम म्हणाले, "जी मुलगी तिच्या बापाची होऊ शकली नाही, ती तुमची काय होणार आहे?"


झटपट बातम्यांचा आढावा घ्या

Get instant news reports