Trending:


पाकिस्तानच्या दुटप्पीपणाला चपराक

ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) ‘पाकिस्तानसोबत अखंड वाटाघाटींचे आणि चर्चेचे युग संपले आहे’, असे स्पष्ट विधान भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी अलीकडेच केले. या विधानानंतर अनेक आंतरराष्ट्रीय अभ्यासकांनी आणि काही माध्यमांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेत पाकिस्तानशी चर्चा करायला हवी, अशी भूमिका घेतल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता परराष्ट्रमंत्...


Kolkata Rape Case : '...मग आरोपीला काय सोडून द्यायचं का?', CBI ने केली मोठी चूक, कोर्टाने फटकारलं!

Kolkata Doctor Rape Murder Case : कोलकातामधील डॉक्टरवर झालेल्या हत्या आणि बलात्कार प्रकरणावर सुनावणी सुरू असताना कोर्टाने सीबीआय अधिकाऱ्यांना फटकारलं. नेमकं प्रकरण काय?


Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला

Uddhav Thackeray Lalbaug Raja :उद्धव ठाकरे सहकुटुंब लालबागच्या दर्शनाला लालबागचा राजा आज विराजमान झाल्यानंतर त्याच्या दर्शनासाठी भाविकांची पहिल्याच दिवसापासून गर्दी पहायला मिळत आहे. राजाच्या पहिल्या आरतीच्या वेळेस आज दुपारी उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब दर्शनाला आले होते. उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनीही बाप्पाचं दर्शन घेतलं. त्यांच्यासोबत स्थानिक नेते अजय चौधरी देखील उपस्थित होते. आज सकाळी अभिनेता कार्तिक आर्यन देखील बाप्पाच्या दर्शनाला पोहचला होता.


ABP Majha Headlines : 6 PM : 7 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स

ABP Majha Headlines : 6 PM : 7 सप्टेंबर 2024 : Maharashtra News :एबीपी माझा हेडलाईन्स बोगस प्रमाणपत्र जमा करून आयएएस झालेल्या पूजा खेडकरवर आता यूपीएससीने मोठी कारवाई केली आहे. पूजा खेडकरला आयएएस सेवेतून बडतर्फ करण्यात आलं आहे. पूजा खेडकरने आयएएस पदासाठी जमा केलेली कागदपत्रं खोटी असल्याचं समोर आलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात खटलाही सुरू आहे. आता तिला सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात यूपीएससीने पूजा खेडकरची निवड रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यावेळी काही तांत्रिक अडचण आली होती. आता मात्र तिला पदमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. पूजा खेडकरच्या अडचणी वाढणार पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र केंद्र सरकारच्या बडतर्फीच्या निर्णयामुळे आता पूजा खेडकरच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी माहिती अधिकारी विजय कुंभार यांनी एबीपी माझाला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, एकदा आयएएस झालं की देशाचे पंतप्रधानदेखील आपल्याला सेवेतून काढू शकत नाहीत या अविर्भावात वागणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी ही चपराक असेल. पूजा खेडकरप्रमाणेच अनेकांनी खोटी कागदपत्रं सादर करून पदं घेतली आहेत. त्यांच्यावरही कारवाई केली पाहिजे.


Mhada Lottery 2024 Date: या दिवशी निघणार म्हाडाच्या 2030 घरांसाठी सोडत, संपूर्ण वेळापत्रक जाहीर

Mhada Mumbai Lottery 2024 Result Date: म्हाडाच्या मुंबई मंडळाने गेल्या महिन्यात 8 ऑगस्ट रोजी विविध गृहनिर्माण प्रकल्पातील 2030 घरांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली होती. या सोडतीसाठी अर्ज करण्याची मुदत 19 सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आता निकालाची तारीख देखील म्हाडाने जाहीर केली आहे. पुढील महिन्यात 8 ऑक्टोबर रोजी ही सोडत काढण्यात येणार आहे.


Bhausaheb Rangari Ganpati : भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती : ABP Majha

Bhausaheb Rangari Ganpati : भाऊसाहेब रंगारी गणपतीची आरती : ABP Majha पुण्यातील श्रीमंत भाऊरंगारी गणपतीची मिरवणूक, मिरवणुकीत कलावंत ढोलताशा पदकाचं वादन, अभिनेता सिद्धार्थ जाधवही ढोल ताशा पथकात सहभागी.


Assembly elections : हरियाणाचा मतसंग्राम

संजीब आचार्य, हरियाणा यंदाचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर दुसर्‍याच दिवशी निवडणूक आयोगाने जम्मू-काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार हरियाणात एक ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होतील. सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष असणार्‍या काँग्रेससाठी दोन्ही राज्ये महत्त्वाची आहेत. लोक...


BJP On Jayant Patil : जयंत पाटलांनी वापरलेल्या 'खंडणी' शब्दावर भाजपचा आक्षेप

BJP On Jayant Patil : जयंत पाटलांनी वापरलेल्या 'खंडणी' शब्दावर भाजपचा आक्षेप जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका वक्तव्यावर भाजपनं आक्षेप घेतलाय.. सूरतेच्या सरदाराकडे छत्रपती शिवाजी महाराजांनी खंडणी मागितली होती.. त्यावेळी सूरतवरुन आलेल्या दूतानंच शिवाजी महाराजांवर हल्ला केला.. आणि त्यामुळंच शिवाजी महाराजांनी सूरतेची लूट केली असं जयंत पाटील म्हणाले होते.. यातल्या खंडणी या शब्दाला भाजपनं आक्षेप घेतलाय.. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खंडणी शब्द वापरणं योग्य नाही असं फडणवीस म्हणालेत... फडणवीसांच्या या वक्तव्यावर जयंत पाटलांनीही प्रत्युत्तर दिलंय..


Indian Navy Recruitment 2024: भारतीय नौदलात वैद्यकीय सहाय्यक पदासाठी भरती, आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू

Indian Navy Recruitment 2024 Medical Assistant: भारतीय नौदलाने बारावी उत्तीर्ण तरुणांसाठी SSR वैद्यकीय सहाय्यक पदांसाठी भरती जाहीर केली आहे. ही भरती अविवाहित पुरुषांसाठी असून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 7 सप्टेंबरपासून सुरू झाले आहेत. इच्छुक उमेदवार joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.


Raj Thackeray Home Ganpati : राज ठाकरेंच्या घरी विघ्नहर्ता विराजमान! ABP Majha

Raj Thackeray Home Ganpati : राज ठाकरेंच्या घरी विघ्नहर्ता विराजमान! ABP Majha राज ठाकरे यांच्या घरी विघ्नहर्ता विराजमान


Raksha Khadse | फायदा होण्यासाठी महाविकास आघाडीचे गलिच्छ राजकारण

सिडको : मालवण येथील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागितली असताना देखील फक्त आणि फक्त आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर फायदा होईल यासाठी महाविकास आघाडीकडून शिवरायांच्या नावाखाली गलिच्छ राजकारण केले जात असल्याचा आरोप केंद्रीय क्रीड...


Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान

Chinchpokali Chintamani Ganpati : चिंचपोकळीचा चिंतामणी मोठ्या थाटात विराजमान आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान...


अडते व्यापाऱ्यांवर हल्ला करत ५० लाखांची लूट; दोघे जखमी,नेप्ती कांदा मार्केटजवळील घटना

आमदार संग्राम जगताप यांच्यासह बाजार समितीच्या संचालक मंडळाने रुग्णालयात जाऊन जखमी व्यापाऱ्यांची विचारपूस केली.


PM Modi Brunei Visit: मोदींची पूर्वाभिमुखता, द्विपक्षीय संबंधांसाठी ब्रुनेईला भेट देणारे भारताचे पहिले पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्रुनेई आणि सिंगापूर या देशांचा ताजा दौरा सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा होता. हिंद-प्रशांत महासागर टापूतील देशांशी संबंध वाढविण्यासाठी मोदी सरकारने आखलेल्या पूर्वाभिमुख धोरणाला पूरक असाच हा दौरा होता. द्विपक्षीय संबंधांसाठी ब्रुनेईला भेट देणारे मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान. मलय द्वीपसमूहातील ब्रुनेईचे स्थान महत्त्वाचे आह...


CM Eknath Shinde Full PC: महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

CM Eknath Shinde Full PC: महाराष्ट्रातील जनतेला मुख्यमंत्र्यांनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आज राज्यभरात लाडक्या बाप्पाचे (Ganpati Bappa) आगमन मोठ्या थाटामाटात होत आहे. सार्वजनिक मंडळांसह घरोघरी बाप्पा विराजमान झाले आहेत. महाराष्ट्रभर गणपतीची अनेक मंदिरे असून या गणपती मंदिरामागे रंजक इतिहास आहे. धुळे (dhule) शहरातील इंग्रज काळातील खुनी गणपती (Khuni Ganpati) हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. खुनी गणपती नाव ऐकून आश्चर्य वाटलं ना? हा गणपती हिंदू- मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून प्रसिद्ध असून खुनी गणपतीचा नेमका इतिहास काय? जाणून घेऊयात. 1895 मध्ये खांबेटे गुरुजींनी टिळकांच्या प्रेरणेने धुळ्यात सार्वजनीक गणेशोत्सव सुरु केला. त्या गणेशाची विसर्जन मिरवणूक 1000 वर्ष जून्या शाही जामा मशिदीवरुन सायंकाळी प्रार्थनेच्या वेळी पालखीतून जात होती. त्यावेळी या पालखीला विरोध झाला आणि या विरोधाच रुपांतर हाणामारीत झाल्याने ब्रिटीशांनी गोळीबार केला. त्यात बरेच लोक मृत्यूमुखी पडले, अनेक जखमी झाले आणि आहिराणीत "त्या मशिदजवळ खून पडनात", "खुन नी मसिद", गणपतीना वखतले तथा खून झाया" या चर्चांमूळे मशिदीला खुनी मशिद आणि गणपतीला खुनी गणपती नाव प्रचलित झाल्याचे सांगण्यात येते. पुढे ब्रिटीशांनी दोन्ही गटात समेट घडवला आणि एकमेकांच्या धर्माच्या सन्मानासाठी ठोस पाऊल उचलली. ब्रिटीशांकडून 228 रुपये दोन्ही गटांना दिले गेले आणि त्यातून ही ऐतिहासिक प्रथा सुरु झाली.


Kolhapur Political News | विधानसभा निवडणुकीत बंडखोरी अटळ!

चंद्रशेखर माताडे कोल्हापूर : ऑक्टोबरमध्ये होणार म्हणून गाजत असलेली विधानसभेची निवडणूक दिवाळीनंतर होणार, असे चित्र आहे. अपेक्षित वेळेपेक्षा नियोजित वेळेत निवडणूक घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आता पक्ष नेते आणि इच्छुकांना भरपूर वेळ मिळाला आहे. उमेदवारीसाठी दबावतंत्र दोन्ही बाजूंनी सुरू आहे. महायुती व महाविकास आघाडीत जागावाटपावरून ताणाताणी आह...


MGIMS Recruitment 2024: महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत भरती, वैद्यकीय क्षेत्रातील उमेदवारांना संधी

MGIMS Wardha Bharti 2024: महात्मा गांधी वैद्यकीय विज्ञान संस्था वर्धा येथे प्रोफेसर, असिस्टंट प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर या पदांसाठीच्या ६० जागा रिक्त आहेत. या जागांवर योग्य आणि पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यासाठी संस्थेद्वारे भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीतून मुलाखत फेरीच्या माध्यमातून पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येईल. ९ सप्टेंबर २०२४ पूर्वी सादर करू शकतात.


Ganesh Chaturthi 2024 Live Updates : कल्याणमध्ये मनसेचे अनोखे आंदोलन

Ganesh Chaturthi Celebration Live Updates : महाराष्ट्रासह देशभरात गणेशोत्सव मोठ्या आनंदात आणि जल्लोत साजरा केला जातो. हिंदू धर्माच गणेश चतुर्थीला खुप महत्व आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात ही गणेश पूजनाने केली जाते. गणेश चतुर्थीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर


Sonali Kulkarni Ganpati : सोनाली कुलकर्णीनं स्वत: साकारला गणपती बाप्पा

Sonali Kulkarni Ganpati : सोनाली कुलकर्णीनं स्वत: साकारला गणपती बाप्पा आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


Mulund Hit And Run: मुलुंड गणेश मंडळातील दोघांना भरधाव कारने उडवलं

Mulund Hit And Run: मुलुंड गणेश मंडळातील दोघांना भरधाव कारने उडवलं मुलुंड मध्ये पहाटे चार वाजता एक बीएमडबल्यू कार ने रस्त्यावर बॅनर लावणारया दोन गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांना जोरदार धडक दिली आणि पसार झाला आहे. यात एक कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला असून दुसऱ्या ची परिस्थिती गंभीर आहे. मुलुंडचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या गणेश मंडळाच्या मंडपाजवळ प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे कार्यकर्ते पहाटे चार वाजताच्या दरम्यान मुलुंड च्या गव्हाणपाडा येथील आकृती टॉवर जवळ रस्त्यावर शिडी लावून बॅनर लावत होते. अचानक भरधाव वेगात एक बीएमडब्लू कार कँपस हॉटेल कडून मुलुंड पूर्व ते वेस्ट च्या ब्रिज कडे जात असतांना यादोघांना शिडीसह जोरदार धडक दिली. धडक देऊन हा चालक थांबला देखिल नाही, मुलुंड पश्चिमेकडे भरधाव वेगाने पळून गेला. यात प्रीतम थोरात याचा मृत्यू झाला असून प्रसाद पाटील ची प्रकृती गंभीर आहे, घटना स्थळी पोलीस दाखल झाले असून कार चा आणि चालकाचा शोध सुरू आहे.


Majha Gaon Majha Bappa: गणेशोत्सवाच्या बातम्यांचा वेगवान आढावा ABP MAJHA

dagdusheth ganpati : दगडूशेठ गणपती मंदिराबाहेर विविध ढोलताशा पथकांचं सादरीकरण ABP MAJHA सिंह रथातून निघणार दगडूशेठ गणपती बाप्पाची स्वागत मिरवणूक सिंह रथाला आकर्षक फुलांची आरास भव्य अशा सिंह रथावर विविध रंगांच्या फुलांची आरास सकाळी ८ वाजता मूळ मंदिरातून मूर्ती बाहेर काढली जाणार त्यानंतर सिंह रथातून बाप्पाची स्वागत मिरवणूक काढली जाणार जटोली शिव मंदिरात दगडूशेठ बाप्पा होणार विराजमान


Ganeshotsav : देशापल्याडचे गणराय

अभय कुलकर्णी, मस्कत आपल्या संस्कृतीमध्ये गणपती हे आराध्य दैवत आहे. कोणत्याही शुभकार्याची सुरुवात करताना ती गणेशपूजनाने होते. पूर्वीपासून अगदी प्राचीन काळापासून जपान, जावा, कंबोडिया, थायलंड, नेपाळ, चीन, अफगाणिस्तान आदी देशांमध्ये गणपतीची पूजा केली जात असे. ब्राझीलसारख्या देशामध्ये तर पाच हजार वर्षांपूर्वीच्या गणेशमूर्ती सापडल्या आहेत. या बहुतेक देशा...


झटपट बातम्यांचा आढावा घ्या

Get instant news reports


Devendra Fadnavis on Shivaji Maharaj: “माझं एकच म्हणणं आहे की…”, देवेंद्र फडणवीसांचं शिवाजी महाराजांबाबतच्या विधानावर स्पष्टीकरण, म्हणाले…

देवेंद्र फडणवीसांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सूरत लुटीबाबत केलेल्या विधानावर त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.


पुढचं पाऊल

डॉ. जयदेवी पवार हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने मुलींच्या लग्नासंदर्भातील ‘हिमाचल प्रदेश बाल विवाह प्रतिबंध विधेयक 2024’ संमत केले आहे. त्यानुसार या राज्यात मुलींच्या लग्नाचे वय 18 वरून 21 वर्षे होणार आहे. असा कायदा करणारे हिमाचल प्रदेश हे देशातले पहिलेच राज्य ठरले आहे. मुलीच्या लग्नाचे वय आता २१ वर्षे! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2020...


सर्वकार्येषु सर्वदा : वेशीबाहेरील मुलांची शाळा

गेल्या दशकभरात उमेदच्या कामाचा पसारा वाढत तिथे सध्या साधारण ७० मुले आपल्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहत राहत आहेत.


Malegaon Crime News | मालेगावमध्ये चड्डी बनियन गॅंगची दहशत

नाशिक : मालेगाव शहरात चड्डी बनियन गँगमधील चोरट्यांनी गेल्या १५ दिवसांत चोरी, घरफोडी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी संशयावरून एका सराईत चोरट्यास पकडले आहे. मात्र तो या गँगमधील सदस्य आहे का नाही याची चौकशी मालेगाव पोलिस करीत आहेत. दोन दिवसांपूर्वी मध्यरात्री अडीचच्या सुमारास मनमाड चौफुलीवरील खते विक्री, हा...


Raigad Bus Accident : दोन भरधाव बस समोरासमोर धडकल्या, वाहनांचं बोनेट फुटलं, भीषण अपघातात २५ जण जखमी

Raigad Bus Accident News : मुंबई-गोवा महामार्गावर नागोठणेजवळ दोन बसची एकमेकांना धडक लागून भीषण अपघात झाला. या अपघातात २५ जण जखमी झाले. तर महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


आणखी एक कायदा!

अ‍ॅड. प्रदीप उमाप कोलकातामधील वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या प्रकरणानंतर उसळलेला जनक्षोभ शांत करण्यासाठी पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकारने महिला सुरक्षिततेसाठीचे ‘अपराजिता’ नावाचे विधेयक विधानसभेत संमत केले. अपराजिता असो, शक्ती कायदा असो, दिशा असो किंवा पोक्सो असो; केवळ कायदे कठोर करणे हे बलात्काराच्या प्रश्नाचे अंतिम...


Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चा

Ajit Pawar Special Report : अजितदादांची नवी प्रसिद्ध जाहिरातीची जोरदार चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी महाराष्ट्राला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यायत... त्यासाठी त्यांनी खास एक जाहिरातही प्रसिद्ध केलीय... मात्र याच जाहिरातीची महाराष्ट्रभर चर्चा सुरूय... कारण, त्या जाहिरातीत सरकारी योजनांचं प्रमोशन तर केलंय... मात्र त्यात ना मुख्यमंच्री शिंदेंचा उल्लेख आहे, ना उपमुख्यमंत्री फडणवीसांचा... दिसतायत... वन अँड ओन्ली अजितदादा... पाहूयात...


बालमैफल : गणोबा उवाच!

‘गणोबा’ शब्दातील ‘बा’ अक्षरातून गणोबाची सोंड बनली होती- वेटोळा घातलेली! ‘ही तर आजोबांची स्टाइल!’ सुमुखच्या कपाळावर आठ्या पडल्या.


गाईच्या शेणापासून गणेशमूर्तींची निर्मिती

उत्तम कदम आष्टा : येथील काशिलिंग गो संगोपन केंद्रात चक्क देशी गाईच्या शेणापासून पर्यावरण पूरक सुबक व आकर्षक गणपतीच्या मूर्तींची निर्मिती करण्यात येत आहे. केंद्रचालक हणमंतराव आऊबा ढोले यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात येत असलेल्या या मूर्तींना आष्टा शहर व परिसरातून मागणी वाढत आहे. फडणीसवाड्यातील गणेश जन्मोत्सव सोहळ्याला 300 वर्षांची परंपरा हणमंत ढोल...


Namami Goda Project | 'नमामि गोदा'ची व्याप्ती वाढणार

नाशिक : 'नमामि गंगे'च्या धर्तीवर नाशिक महापालिकेने तयार केलेल्या २,७८० कोटींच्या 'नमामि गोदा' प्रकल्पाची व्याप्ती आता वाढणार आहे. हा प्रकल्प नाशिकपुरता मर्यादित न राहता त्र्यंबकेश्वर येथील उगमस्थानापासून आंध्र प्रदेशातील राजमहेंद्री येथील समुद्र भेटीपर्यंतचा तब्बल १,४५० किलोमीटर लांबीच्या गोदापात्राचे संवर्धन करण्याची योजना हाती घेण्याचा प्रस्ताव क...


Circles of Freedom Book Review: सर्कल्स ऑफ फ्रीडम; 'स्वातंत्र्यलढ्याची प्रभावी मांडणी'

जतीन देसाई भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झालेले आणि एकमेकांचे चांगले पाच मित्र, त्यांची वाटचाल आणि त्यातून उलगडणारा स्वातंत्र्याचा इतिहास मुत्सद्दी-इतिहासकार टी. सी. ए. राघवन यांनी त्यांच्या ‘सर्कल्स ऑफ फ्रीडम : फ्रेंडशिप, लव्ह अँड लॉयल्टी इन द इंडियन नॅशनल स्ट्रगल’ या पुस्तकात मांडला आहे. असफ अली, सरोजिनी नायडू, सय्यद हुसेन, सय्यद मेहमूद आणि ...


Kartik Aaryan Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक

Kartik Aaryan Lalbaugcha Raja: कार्तिक आर्यन लालबागचा राजाच्या चरणी नतमस्तक आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान...


Chhatrapati Sambhajinagar Ganpati : छत्रपती संभाजीनगर संस्थान गणपतीचं दर्शन

Chhatrapati Sambhajinagar Ganpati : छत्रपती संभाजीनगर संस्थान गणपतीचं दर्शन आज घरोघरी गणरायाचं आगमन होणार आहे, आज गणरायाच्या आगमनाला वरूणराजा देखील हजेरी लावण्याची शक्यता आहे. राज्यातील काही भागात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे, तर काही भागात विश्रांती घेतली आहे. आजपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही ठिकाणी शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. आज पुन्हा एकदा राज्यात हवामान विभागाकडून जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनचे वारे अचानक सक्रिय झाल्यामुळे, राज्यात 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा (Heavy Rain) देण्यात आला आहे. प्रामुख्याने पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना तीन दिवस अतिमुसळधार पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात विश्रांती घेतलेल्या मान्सूनचे वारे राज्यात कालपासून (शुक्रवारपासून) पुन्हा सक्रिय झाले असून, गणपतीच्या आगमनालाच आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश भागात 9 सप्टेंबरपर्यंत यलो, तर पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांना 7 ते 9 सप्टेंबरपर्यंत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. ऑरेंज : रायगड (7 ते 9), रत्नागिरी (8, 9), सिंधुदुर्ग (8), पुणे (8, 9), सातारा (7 ते 9), कोल्हापूर (9) यलो अलर्ट : संपूर्ण विदर्भ (7 ते 9)


बदलत्या विदेशनीतीचे फलित

डॉ. शैलेंद्र देवळाणकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रुनेई आणि सिंगापूर या दोन देशांना अलीकडेच दिलेली भेट ही अनेकार्थांनी महत्त्वाची ठरली. हे दोन्ही देश आसियान या शक्तिशाली व्यापारी गटाचे सदस्य असून त्यांच्या आर्थिक विकासाचे प्रतिमान भारतासाठी प्रेरणादायी आहे. चीनबरोबर या देशांचे आर्थिक सहकार्य असले तरी बदलत्या काळात या देशांना त्यांच्या निर्यातीमध...


गरज सायबर साक्षरतेची

डॉ. दीपक शिकारपूर आता साक्षरतेची व्याख्याच बदलली आहे. आजच्या युगात लिहिता-वाचता येण्याबरोबरच ज्याला संगणक, मोबाईल अशी डिजिटल उपकरणे वापरता येतात, तीच व्यक्ती खरी साक्षर आहे. अनेकवेळा मध्यस्थ, दलाल निरक्षरतेचा फायदा घेऊन लाभ मिळवतातात. यासाठी सर्व भारतीयांना डिजिटली साक्षर करणे हे महत्त्वाचे आहे. त्याासाठी आपण तंत्रज्ञानाची मदत घेऊ शकतो. आज (दि. 8 स...